नोकरी मुक्त विद्यापीठ तलाठी तलाठी भरती

माझे वायसीएम मधून बी.ए. पूर्ण झाले आहे, एम.एस.सी.आय.टी. झाली नाही, १२वी नाही, आय.टी.आय. झाला आहे, तर मी तलाठीचा फॉर्म भरू शकतो का?

3 उत्तरे
3 answers

माझे वायसीएम मधून बी.ए. पूर्ण झाले आहे, एम.एस.सी.आय.टी. झाली नाही, १२वी नाही, आय.टी.आय. झाला आहे, तर मी तलाठीचा फॉर्म भरू शकतो का?

8
हो तुम्ही तलाठी पदासाठी फॉर्म भरू शकता. YCM मधून मिळालेली पदवी तलाठी पदासाठी ग्राह्य धरली जाते. त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येत कामा नये. याआधी तुमची १२ वी झाली किंवा आय. टी. आय. झालाय याचा तुमच्या तलाठी होण्यामध्ये कुठलाही संबंध येत नाही. फक्त डिग्री हवी, जी तुमच्याकडे आहे.
उत्तर लिहिले · 19/3/2019
कर्म · 283280
4
तुम्ही वाय. सी. एम्. चा preparatory course केला असेल ना..तर तो course 12 वी समकक्ष ग्राह्य धरला जातो..त्या मुळे तुम्ही 12 वी आधारित परीक्षा सुद्धा देऊ शकता..आणि तलाठी चा mpsc upsc अश्या सर्व स्पर्धा परीक्षा देण्यास तुम्ही पात्र आहात. सविस्तर माहिती किंवा अजून कोणती माहिती हवी असल्यास मला फोन करू शकता 9673333188
उत्तर लिहिले · 19/3/2019
कर्म · 1760
0
तुम्ही तलाठी पदासाठी अर्ज करू शकता की नाही हे तुमच्या शैक्षणिक पात्रतेवर अवलंबून असते. तलाठी पदासाठी आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे दिली आहे:
शैक्षणिक पात्रता:
  • उमेदवार भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर (Graduation) असावा.
  • महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी विहित केलेली संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीनुसार:
  • तुम्ही वायसीएम (YCMOU) मधून बी.ए. (B.A.) पूर्ण केले आहे, याचा अर्थ तुम्ही पदवीधर आहात.
  • तुम्ही एम.एस.सी.आय.टी. (MS-CIT) परीक्षा उत्तीर्ण नाही.
  • तुम्ही १२वी उत्तीर्ण नाही.
  • तुम्ही आय.टी.आय. (ITI) उत्तीर्ण आहात.
निष्कर्ष:
तुम्ही पदवीधर असल्यामुळे तलाठी पदासाठी अर्ज करू शकता. परंतु, तुमच्याकडे MS-CIT प्रमाणपत्र नसेल, तर ते परीक्षा उत्तीर्ण होऊन मिळवणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी, तलाठी भरती परीक्षेची जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1480

Related Questions

कर्मचारी भरतीचे मार्ग व स्रोत स्पष्ट करा?
मी गेल्या तीन वर्षांपासून पोलीस शिपाई भरती करतोय, मला अजून यश आले नाही?
खरोखर बांधकाम मजूर होण्यासाठी काय करणे गरजेचे आहे?
कामगारांच्या भूमिकेमध्ये जाणवणारे ताणतणाव कोणते?
कामगारांच्या भूमिकेत जाणवणारे ताण-तणाव कोणते?
रोजगाराचा हक्क मिळवणे ही एक अडथळ्याची शर्यत आहे, हे स्पष्ट करा?
महाराष्ट्र कटक मंडळ कोठे आहे?