शिवाजी महाराज इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती मिळेल का?

27
*आजचा दिनविशेष व्हाट्सप वरिल सर्वात मोठी पोस्ट अभिमानाने शेअर करा.*
*फेब्रुवारी १९:*
*१६३० - छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक*

मराठा साम्राज्य अधिकार काळ
जून ६, १६७४ ते एप्रिल ३, १६८०राज्याभिषेकजून ६, १६७४राज्यव्याप्तीपश्चिम महाराष्ट्र, कोकण,
सह्याद्री डॊंगररांगांपासूननागपूरपर्यंत
आणि
उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून
दक्षिण भारतात तंजावरपर्यंतराजधानीरायगड किल्लापूर्ण नावशिवाजीराजे शहाजीराजे भोसलेजन्मफेब्रुवारी १९, १६३०शिवनेरी किल्ला, पुणेमृत्यूएप्रिल ३, १६८०रायगडउत्तराधिकारीछत्रपती संभाजीराजे भोसलेवडीलशहाजीराजे भोसलेआईजिजाबाईपत्नीसईबाई,
सोयराबाई,
पुतळाबाई,
काशीबाई,
सकवारबाई
लक्ष्मीबाई
सगणाबाई
गुणवंतीबाईराजघराणेभोसलेराजब्रीदवाक्य'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'चलनहोन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन??)


छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.

महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.

शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. व्हियतनामच्या युद्धात शिवकालिन गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करून अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले.

जन्म


शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ, शिवनेरी

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजीचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजीची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.[१] त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७((वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध कॅलेडरांत वेगवेगळी तारीख दाखविली असते.
एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.

शिवाजीचे कुटुंब

वडिल

शहाजीराजे

शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले(व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.


आई

जिजाबाई



जिजाबाई व बाल शिवाजी

जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ति दिली असे काही इतिहासकार मानतात.

पत्नी

सईबाई निंबाळकरसोयराबाई मॊहितेपुतळाबाई पालकरलक्ष्मीबाई विचारेकाशीबाई जाधवसगणाबाई शिंदेगुणवंतीबाई इंगळेसकवारबाई गायकवाड

वंशज

मुलगे

छत्रपती संभाजी भोसलेछत्रपती राजारामराजे भोसले

मुली

अंबिकाबाई महाडीककमळाबाई (सकवारबाईची कन्या)दीपाबाईराजकुंवरबाई शिर्के (सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्के यांची पत्नी)राणूबाई पाटकरसखुबाई निंबाळकर (सईबाईची मुलगी)

सुना

संभाजीच्या पत्नी येसूबाईराजारामांच्या पत्नी ताराबाई (माहेरच्या मोहिते)जानकीबाईराजसबाई (पुत्र संभाजी - १६९८-१७६०)अंबिकाबाई (सती गेली)सगुणाबाई

नातवंडे

संभाजीचा मुलगा - शाहूताराबाईची राजारामाची मुले - दुसरा शिवाजीराजसबाईची मुले - दुसरा संभाजी

पतवंडे

ताराबाईचा नातू रामराजा, याला शाहूने दत्तक घेतले, म्हणजे तो स्वतःचाच काका झाला.दुसऱ्या संभाजीचा मुलगा - द्वितीय शिवाजी (खरेतर ३रा शिवाजी) (कोल्हापूर)

मार्गदर्शक

लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांजकडून, (हा पुरावा ग्राह्य धरणे न धरणे आपली मर्जी)
शिवरायांचे करे मार्गदर्शक संत तुकाराम महाराज म्हनावे लागेल पन त्यांच्या बाबतीतही काही हरामखोर खोट्या ईतिहासकाराने ईतिहास बुडवला आहे.
तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते.

जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूडइत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले. पालक व स्वराज्याच्या प्राथमिक संत तुकाराममहाराज ह्यांचे महत्त्वाचे मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.[२]

मावळ प्रांत

मुख्य पान: मावळ

छत्रपती शिवाजीराजाच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्‍याला "मावळ" आणि खोर्‍यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.




शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे

कान्होजी जेधेबाजीप्रभू देशपांडेमुरारबाजी देशपांडेनेताजी पालकरबाजी पासलकरजिवा महाला : जिवा महाला याचे छायाचित्र असलेले टपाल तिकीटही निघाले आहे.तानाजी मालुसरेहंबीरराव मोहिते

शिवाजी महाराजांचे सरसेनापती


नेताजी पालकर
प्रतापराव गुजर
हंबीरराव मोहिते
खंडेराव कदम

लढाऊ आयुष्य


शिवाजीराजांचे जवळजवळ अर्धे आयुष्य लढाया करण्यात गेले. प्रसंगी घोड्यावरून प्रवास करताना झोपदेखील ते घोड्यावरच आणि केवळ तीन-चार तास घेत असत.


पहिली स्वारी - तोरणगडावर विजय

इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.

राजमुद्रा

छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-

संस्कृत :



राजमुद्रा

"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"

मराठी  :

ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.

इंग्रजी :

The glory of this Mudra of Shahaji’s son Shivaji (Maharaj ) will grow like the first day moon .It will be worshiped by the world & it will shine only for well being of people.

शहाजीराजांना अटक

शिवाजीराजांच्या यशस्वी स्वार्‍यां बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला.

शिवाजीराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला, आणि शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.

जावळी प्रकरण

आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.

पश्चिम घाटावर नियंत्रण

इ.स. १६५९ पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ले जिंकले होते.

अफझलखान प्रकरण



अफझलखान मृत्यू

आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील यांनी) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी नि:शस्त्र राहण्याचे ठरले.

शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवाचिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुर्‍या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.

आधीच ठरलेल्या इशार्‍याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्यासैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.
शिवाजीराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.

अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापुरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.

सिद्दी जौहरचे आक्रमण

अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. इ.स. १६६० साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्यासुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्दीचा वेढा उठण्याचे काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशालगडावरपोहोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले. ह्याचा पत्ता लागताच सिद्दी जौहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले.

पावनखिंडीतील लढाई

पहा पावनखिंडीतील लढाई



पावनखिंड स्मारक

पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभु देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील. विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभु देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील.

शिवाजीराजांना ते पटेना पण 'बाजी'च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले. बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रितीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभु देशपांडे यांनी प्राण सोडले.

शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंडअसे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.


मोगल साम्राज्याशी संघर्ष

मोगल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्राचा व्यापक आणि अविभाज्य भाग आहे. तत्कालीन मोगल साम्राज्य हे भारतातील सर्वांत बलाढ्य होते आणि औरंगजेब हा अतिशय कठोर आणि कडवा मोगल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता.

शाहिस्तेखान प्रकरण

मोगल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार, तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्‍या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते.

एके रात्री लाल महालाजवळून जाणार्‍या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मोगल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मोगलांच्या आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला, तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा.

अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रू सैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.

सुरतेची पहिली लूट

इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत. मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर.

लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.

मिर्झाराजे जयसिंह प्रकरण



पुरंदरचा तह

इ.स. १६६५. औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मोगल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.

सर्वत्र विजयी घोडदौड

शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले.

राज्याभिषेक



राज्याभिषेक

६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले. तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून 'करणकौस्तुभ' नामक ग्रंथही लिहवून घेतला.


शिवाजी जयंती

मुख्य लेख: शिवाजी जयंती

इतिहास

भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार व्यवहार होऊ लागले.

ग्रेगरीय दिनदर्शिका भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक या सर्व महापुरूषांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू झाल्यावर झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते.

तुकाराम, बसवेश्वर, शिवाजी, तथागत बुद्ध या साऱ्यांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.

आज ज्या ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख १९ फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजीच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते. इंग्रजांनी ग्रेगेरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत त्यांच्या साम्राज्यात जुलियन दिनदर्शिका अधिकृत होती. जुलियन दिनदर्शिकेतील कालगणना व ग्रगरीय दिनदर्शिकेतील कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो. (जुलियन दिनदर्शिका पुढे गेली होती.) त्यामुळे जुलियन दिनदर्शिकेनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जी कालगणना प्रचलित होती त्यानुसार शिवाजी जयंती तिथीनुसार साजरी केील जाते. सरकारी जयंती तारखेनुसार असते.

शिवाजीचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे. जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली. शिवाजीच्या जन्मावेळी जर ग्रेगेरीय दिनदर्शिका प्रचलीत असती तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती. म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते. पहा : शिवाजीच्या जन्मतारखेचा वाद

सण

शिवाजीच्या जयंतीला महाराष्ट्रात शिवजयंती म्हणतात. शिवाजीच्या जन्मतारखेबद्दल वाद असल्याने शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात किमान दोनदा साजरी होते. त्या दिवशी दिवसभर ढोल-ताशे वाजवीत मिरवणुका निघतात आणि शिवाजीच्या पुतळ्यांना हार घालण्याचा कार्यक्रम होतो. मुंबईसारख्या शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत १००च्या वर मालमोटारी व त्यांवर देखावे असतात.

भिवंडी आणि मालेगाव येथे या दिवशी अनेकदा दंगली झाल्या. इ.स. १९७० साली भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोर फार काळ रेंगाळल्यामुळे तुफान दंगल झाली. त्यामुळे भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक काढायला १४ वर्षांची बंदी घातली गेली. इ.स. १९८४ साली परवानगी मिळाली आणि त्यावर्षी झालेल्या भीषण दंगलीत अनेक वाहने जळून खाक झाली. त्यामुळे आता मिरवणुकीत सामील होण्यास वाहने मिळत नाहीत. प्रत्येक शिवजयंतीच्या एक आठवडा आधी भिवंडीतले झोपडपट्टीवासी आपले चंबूगबाळे आवरून झोपडी सोडून परगावी जातात.

शिवाजीमहाराजांविषयी ललितेतर लेखन

ईस्ट इंडिया कंपनी-Factory Recordsडच ईस्ट इंडिया कंपनी-Factory Recordsछत्रपति शिवाजी महाराज (लेखक - दि.वि. काळे)झुंज नियतीशी (अनुवादित, अनुवादक - इंद्रायणी चव्हाण, मूळ इंग्रजी - Challenging Destiny : Chhatrapati Shivaji - A Biography, लेखक - मेधा देशमुख-भास्करन)डाग रजिस्टर- डच पत्रव्यवहारश्री भोसले कुलाचा वंशवृक्ष (इंद्रजित सावंत), (२०१७)मराठा-स्वराज्य संस्थापक श्रीशिवाजी महाराज (१९३२); लेखक - चिंतामण विनायक वैद्यराजा शिवछत्रपती (लेखक - ब.मो. पुरंदरे, १९६५)छत्रपती शिवाजी महाराज' प्रकाशन १९७० मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते   (पूर्वार्ध व उत्तरार्ध,पृष्ठसंख्या १२००) लेखक: वासुदेव सीताराम बेंद्रे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी (बालवाङ्मय, श्रीकांत गोवंडे)श्री राजा शिवछत्रपती-खंड १ & २, (गजानन भास्कर मेहेंदळे)शककर्ते शिवराय, खंद १ आणि २ (१९८२) लेखक - विजय देशमुख : (हिंदी अ्नुवादसुद्धा उपलब्ध)शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ व २ : भारत इतिहास संशोधक मंडळशिवकालीन स्त्रियांचे अधिकार (नीलिमा भावे)शिव छत्रपतींचे चरित्र (रघुनाथ विनायक हेरवाडकर)शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध (३री आवृत्ती) (इंद्रजित सावंत?)Shivaji - The Great Guerrilla (R..D. Palsokar)Shivaji - ((सर यदुनाथ सरकार)शिवाजी आणि रामदास (सुनील चिंचोळकर)शिवाजी व शिवकाल (सर यदुनाथ सरकार; मूळ इंग्रजी; मराठी अनुवाद वि. स. वाकसकर, १९३०)शिवाजी द ग्रँड रिबेल (इंग्रजी, डेनिस किंकेड, १९३०), नवी आवृुत्ती - ‘द ग्रँड रिबेल : अ‍ॅन इम्प्रेशन ऑफ शिवाजी’ (२०१५)शिवाजी निबंधावली खंड १ व २शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र (लेखक -प्रा. नामदेवराव जाधव)क्षत्रियकुलावतंस छत्रपति श्रीशिवाजी महाराज ह्यांचे चरित्र (लेखक - कृष्णराव अर्जुन केळूसकर). हे शिवाजीचे मराठीतले १९०६ साली लिहिलेले पहिले चरित्र.शिवाजी-निबंधावली भाग १ व २ : या ग्रंथात, श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अप्रत्यक्षपणे प्रकाश पाडणारे व शिवकालीन परिस्थितीचे वर्णन करणारे अनेक लेख संग्रहित केले आहेत.

या ग्रंथात पांडुरंग वामन काणे, शंकर दामोदर पेंडसे, गोविंद रामचंद्र राजोपाध्ये, रामकृष्ण परशुराम सबनीस, यशवंत खुशाल देशपांडे, वासुदेव आत्माराम देशप्रभू, जनार्दन सखाराम करंदीकर, महामहोपाध्याय रायबहादूर गौरीशंकर ओझा, शंकर वामन दांडेकर, श्रीक्रुष्ण व्यंकटेश पुणतांबेकर, भास्कर वामन भट, शिवराम काशीनाथ ओक, सुरेन्द्रनाथ सेन, पंडित वैद्यनाथन शास्त्री तसेच Sir Charles Malet अशा अनेक थोर इतिहास अभ्यासकांचे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या संबंधित विविध विषयांवरील लेख आहेत.

शिवाजीची कर्नाटक मोहीम (एम.एस. नरवणे)शिवाजी जीवन आणि काळ (गजानन भास्कर मेहेंदळे)Shivaji Maharaj the greatest (हेमंतराजे गायकवाड)शिवाजी महाराजांचा पुरुषार्थ (श्रीपाद दामोदर सातवळेकर)शिवाजी महाराजांची डायरी (नामदेवराव जाधव)शिवाजी महारांची पत्रे(शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र (नामदेवराव जाधव)

साहित्यात व कलाकृतींमध्ये

मुख्य पान: छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं

विभागातील मजकूर ज्ञानकोशीय पुनर्लेखनासाठी छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं या मुख्य लेखात हलवला आहे. त्या लेखाचे काम झाल्यानंतर एक संक्षिप्त ज्ञानकोशीय उतारा या विभागात आणला जाईल. तोपर्यंत कृपया छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं या लेखात लेखन करण्यास प्राधान्य द्यावे.

शिवाजीची स्तुती करणारे अभारतीय

काफीखान आणि इतर इतिहासकारांनी शिवाजीच्या स्त्रीदाक्षिण्याबद्दल भरभरून लिहिले आहे.इंग्रजी फॅक्टरी रेकॉर्ड्‌समध्ये म्हटले आहे की शिवाजी स्त्रियांना अभय देतो हे सर्वश्रुत असल्याने युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर शत्रुपक्षातील मातब्बर माणसे स्त्रीवेष घालून पळून जात.शिवाजीच्या समकालीन इंग्रज, डच, फ्रेन्च, पोर्तुगीज आणि इटालियन प्रवाशांनी शिवाजीची तुलना जगाच्या इतिहासात अजरामर झालेल्या ॲलेक्झांडर, हॅनिबल, ज्युलियस सीझर, सरटोरियस यांच्याशी केली आहे. पण या थोर व्यक्तींमध्ये शौर्याव्यतिरिक्त दोषही होते. शिवाजी सर्वगुणसंपन्‍न होता. शिवरायांचे शौर्य, कल्पकता, संघटनाकौशल्य, राजधर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य इत्यादी गुणांनी पाच शतके पारतंत्र्यात पडलेल्या देशास स्वातंत्र्य मिळवून दिले. पाश्चात्त्य राज्यकर्त्यांमध्ये दिसून येणाऱ्या राज्यलोभ, आसक्ती, व्यसनाधीनता द्वेष. लंपटपणा अशा अवगुणांपासून शिवाजीचे जीवन अलिप्त होते.


शिवाजीवर टीका करणारे लेखक, राजकारणी आणि पुस्तके

पुस्तकाचे नाव : शिवदिग्विजय (रचनाकाळ- इ.स. १८१८). टीकेचा तपशील :-

"शिवाजीची पत्‍नी सोयराबाई हिने आपल्या पतीवर विषप्रयोग केला, आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला."

पुस्तकाचे नाव : अनुपुराण. या काव्याचा कवी- परमानंदाचा नातू गोविंदा. काव्याचा रचनाकाळ- इ.स. १७४५. टीकेचा तपशील :-

"शिवाजीची पत्‍नी सोयराबाई ही कलीची दूती असलेली राक्षसी होती. तिने केलेली सर्व कृत्ये स्वार्थापोटी केली होती. स्वाभिमान राखण्यासाठी व आपल्या शौर्याला वाट करून देण्यासाठी संभाजी मोगलांना मिळाला"
’अनुपुराण’ विश्वासार्ह नसल्याचे जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाई यांनी म्हटले आहे.
सोयराबाईचा सवतीमत्सर, राजकारणातील तिची लुडबूड, शिवाजी महाराजांचे नैराश्य व बायकोच्या तंत्राने वागण्याची प्रवृत्ती या ’अनुपुराणा’ने सांगितलेल्या गोष्टींचे पडसाद रणजित देसाईंनी लिहिलेल्या ’श्रीमान योगी’ या पुस्तकात पडले आहेत.

पुस्तकाचे नाव : डच संग्रहातील डाग रजिस्टर (इ.स. १८८०; पृष्ठ क्रमांक ७२४ ते ७२९ पानांवरच्या २३-१०-१६८० च्या नोंदी). टीकेचा तपशील :-

"गोवळकोंड्याहून आताच बातमी आली, की शिवाजीच्या दुसऱ्या बायकोने शिवाजीवर विषप्रयोग केला असावा आणि आणि तिचा लहान मुलगा राजाराम याला गादीवर बसविण्याचा घाट घातला होता. त्याला तुरुंगात टाकले आहे आणि थोरला मुलगा संभाजी राज्य करीत आहे."

पुस्तकाचे नाव : मनुचीने लिहिलेला ग्रंथ- ’स्टोरिया द मोगोर’ (खंड २ रा, पृष्ठ २३२). टीकेचा तपशील :-

"संभाजीविरुद्ध अनेक अधिकाऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्या, व शिवाजीस भीती पडली की त्या वेळीच थांबवल्या नाहीत तर राज्यातील प्रधान व अधिकारी बंड करतील. त्यामुळे शिवाजीने संभाजीस कैद करून एका किल्ल्यावर ठेवण्याचे ठरविले आणि धाकट्या मुलास आपल्यामागे राज्य देण्याचे निश्चित केले. पण संभाजीस आपल्या बापाच्या आज्ञांचा सुगावा लागला आणि त्याने वेळीच पलायन केले आणि आश्रयासाठी औरंगजेबाचा दरबार गाठला. घरच्या भांडणावर पडदा टाकण्यासाठी शिवाजीने संभाजीला मोगलांकडे पाठविले नव्हते."

मुंबईकर इंग्रजांच्या २८-४-१६८०च्या पत्रातील माहिती :-

"शिवाजीच्या निधनाची निश्चित बातमी मिळाली. त्याला रक्ताची जोरात उलटी झाल्याने त्याचा मृत्यू ओढवला."

’मासिरे आलमगीर’ या पर्शियन लेखातील माहिती :-

"शिवाजी घोड्यावरून उतरला व अतिउष्णतेमुळे रक्ताची दोन वेळा उलटी झाल्याने तो मरण पावला."

इगेन वी या लेखकाच्या पुस्तकातील मजकूर :-

"शहाजी हा निजामाच्या राज्याचा सेवक होता आणि त्याने पुणा परगणा दादोजी कोंडदेवावर सोपवून टाकला होता."
हे तर्कट कोणत्याही कागदपत्रांत सापडत नाही. खरी गोष्ट अशी होती की "कर्नाटकातील आदिलशाही अत्याचाराने शहाजी अत्यंत व्यथित झाला होता. आदिलशहा, निजामशाहा आणि मोगल यांच्याकडे त्याने नोकऱ्या पत्करल्या. पण अविवेकी लहरी सुलतानी दरबारांतील हिंदुद्वेषी खुनशी मुसलमान सरदार, जनानखान्यातील कपट कारस्थाने या सर्वांमुळे शहाजीच्या निष्ठेचे कुठेच मोल नव्हते. त्यामुळे त्याने शिवाजीला सह्याद्रीने वेढलेल्या महाराष्ट्रात पाठविले व त्याच्याकडून आपल्या हयातीतच हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. शहाजीला याची किंमतही मोजावी लागली. इ.स. १६४८ व १६६३मध्ये त्याला दोनदा कैद भोगावी लागली. दोन्ही वेळा शहाजी कैदेतून सहीसलामत सुटला. मात्र आदिलशहाने सिद्दी जौहर, सिद्दी यातून, मसूद आणि बहलोलखान या सरदारांना जबर शिक्षा केल्या. शहाजीला अशी शिक्षा करण्याचे आदिलशहाला धाडस झाले नाही, कारण शिवाजी बळ एवढे वाढले होते की, मोगलांविरुद्ध लढण्यासाठी शिवाजीची मदत घेण्याचे आदिलशहाने ठरविले होते. असा तहही त्याने केला होता.

व्हलेंटाइन, ग्रॅन्ट डफ, जे स्कॉट या इंग्रज इतिहासकारांची पुस्तके : टीकेचा तपशील :-

"अफझलखानाला शिवाजीने विश्वासघाताने मारले"

बंगाली इतिहासकार जदुनाथ सरकार यांचे पुस्तक : टीकेचा तपशील :-

"शिवाजी अक्षरशत्रू होता, त्याला मुळीच लिहिता वाचता येत नव्हते."
या इंग्रजी आणि बंगाली इतिहासकारांनी केलेल्या विधानांना वि.का. राजवाडे, शेजवलकर, सेतुमाधव पगडी, दत्तो वामन पोतदार आणि डॉ. बाळकृष्ण या नामवंत संशोधकांनी पुराव्यांसहित समर्पक उत्तरे देऊन अशा आक्षेपांतील फोलपणा सिद्ध केला आहे.

भारतात असकारितेची चळवळ चालू होती त्या काळातील इंग्रजी वृत्तपत्रांतून प्रकट होणारी तत्कालीन भारतीय राजकारण्यांची मते :-

" अफझुलखानाचा वध आणि सुरतेची लूट हे शिवाजीच्या हातून घडलेले अक्षम्य गुन्हे आहेत."
साहित्यसम्राट न.चिं. केळकरांनी असल्या विधानांचा खरपूस समाचार घेतला होता.

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील सय्यद तफझुल दाऊद सईदखान नावाच्या वकिलाने इ.स. १९३५ साली ’रिअल शिवाजी’ नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यात एका डच पत्रातील उल्लेख छापून शिवाजीराजांची प्रतिमा डागाळेल अशा तर्‍हेची शिवाजीच्या कुटुंबातील स्त्रियांसंबंधांत खोटीनाटे बदनामीकारक विधाने केली होती. भालजी पेंढारकरांनी या विरुद्ध कोल्हापुरात बंड पुकारले होते. कोल्हापूर संस्थानचे दिवाण रावबहादूर डी,ए, सुर्वे यांनी या पुस्तकावर बंदी घातली आणि जनतेच्या रोषाला आवर घातला. सय्यदच्या या पुस्तकातील मजकुराचे खंडन डॉ.बाळकृष्ण यांनी त्यांच्या ’शिवाजी द ग्रेट’ या ग्रंथात केले आहे.पंडित नेहरूंच्या ’डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात "शिवाजी हा एक दरवडेखोर आणि लुटारू होता" असे म्हटले आहे.


संदर्भ

↑ टाइम्स ऑफ इंडिया [१] (इंग्लिश मजकूर)↑ (मराठी विश्वकोश खंड ७ : पृष्ठ ७०० )

बाह्य दुवे

स्वराज्य संस्थापक शिवाजी राजा - मराठीमातीसंभाजी महाराजांवरचे संकेतस्थळशिवरायांचे गड आणि किल्‍ले - मायभूमीशिवाजी महाराजांवरचे संकेतस्थळशिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग व भाषाशुद्धी मोहीमशिवरायांची भूमी महाराष्‍ट्रमोगल-मराठा गोदावरी खोऱ्यातील संघर्ष
👉👉छत्रपती शिवाजी यांचा फोटो भारतातील काही लोकाना 1000 च्या नोटेवर हवेत

पण एक कवी कवितेतून काय म्हणतो ते पहा ••••
👇

"नकोय शिवराय नोटेवर"

नकोय शिवराय
आम्हा नोटेवर |
विकला जाईल
तो वाटेवर ||

आहेत समाजात
काही दरिंदे |
नाहीत ते
कुठलेच परिंदे ||

घेऊन जातील शिवराय
दारुच्या अड्यावर |
लावतील त्यालाही
सट्यावर ||

म्हणतील,
शिवराय
घ्या |
अन्
दारू द्या ||

होतील ते
पिऊन तराट |
माजवतील कल्लोळ
घरात ||

नाचणारींवर जाईल
पैसा उधळला |
नाचता-नाचता तोही
जाईल तुडवला ||

फोफावला आहे
भ्रष्टाचार |
नाही उरलेला
शिष्टाचार ||

भाटाच्या ताटी
जाईल थोपवला |
गणीकांच्या हाती
जाईल शिवराय सोपवला ||

खाटीकाच्या दुकानात
जातील घेऊन त्याला |
मंदिरात येतील
देवासमोर ठेवुन त्याला ||

नाही विकणाऱ्यांमधला तो |
नाही मांडायचा
आम्हाला त्याचा शो ||

फाटुन जाईल
हृदय आमचं |
नाही ऐकणार
आम्ही तुमचं ||

राहुद्या तुमचा
गांधीच नोटेवर ||

शिवराय आमचे
शोभतात सिहासनावर ||

💐💐 जय शिवराय 💐💐
जर योग्य असेल तर पुढे पाठवा.🚩🚩🚩🚩🚩🚩 —
[अखंड स्वराज्याची सावली | धन्य ती जिजाऊ माऊली ||

__________________________

अखंड स्वराज्याची माता म्हणजे राजमाता जिजाऊ !
स्वराज्याचे दोन ढाणे वाघ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या छत्रछायेखाली वाढले त्या राजमाता जिजाऊ! ज्यांनी स्वराज्य उभारणीमध्ये बहुमुल्य साथ दिली आणि वेळोवेळी मार्गदर्शन केले त्या राजमाता जिजाऊ! मुत्सद्दीपणा, नितीमत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे राजमाता जिजाऊ! माँसाहेब जिजाऊंबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच! त्यांच्या महतीचे वर्णन करण्यास शब्दही अपुरे पडावेत. त्यांचे नाव जरी मुखातून निघाले तरी शरीर अगदी रोमाचून उठतं! ज्यांना आपण हिंदवी स्वराज्याचे दैवत मानतो त्या छत्रपतींना जन्म देणाऱ्या या माउलीची जीवनगाथा देखील तितकीच अगाध आहे. त्यांचे चरित्र जाणून घेताना त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला वेगळ्या जिजाऊ उलगडताना दिसतात.
साक्षात भगवान श्रीकुष्णाचे वंशज असलेल्या देवगिरीचे सम्राट यादवरावांच्या घराण्यामधील पाच हजारी मनसबदार लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांना १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा येथे कन्यारत्नाचा लाभ झाला. लहानपणापासूनच जिजाऊ अगदी हुशार होत्या. त्यांच्या बोलण्या-वागण्यातील धीटपणा सहज दिसून येत असे. ही पोर पुढे जाऊन नक्कीच काहीतरी विलक्षण करणार हे तेव्हाच लखुजी जाधवांच्या लक्षात आले होते. वयात आल्यावर लखुजी जाधवांनी त्यांच्या तोलामोलाच्या असलेल्या भोसले घराण्यातील शहाजीराजांसोबत जिजाऊंचा विवाह लावून दिला. शहाजीराजांसारखा शूर, पराक्रमी ऐश्वर्यसंपन्न पती आपल्याला लाभला याचे जिजाऊंना केवढे कौतुक! पण सोबतच त्यांना हे देखील ठावूक होते की अश्या वीराला जन्मभर सोबत करणे म्हणजे निखाऱ्यावरून चालण्यासारखे आहे. कधी दैवगती फिरेल आणि भोग नशिबी येतील हे सांगता येणारे नव्हते. आणि त्याचा प्रत्यय जिजाऊंना लवकरच आला.
राजकीय बेबनावामुळे पुढे लखुजी जाधव आणि शहाजीराजे भोसले यांच्यात वैर निर्माण झाले. या प्रसंगातून स्वत:ला सावरत जिजाऊंनी मात्र सासरकडच्यांची बाजू घेतली आणि लग्नानंतर मरेपर्यंत पतीला सोबत करण्याची शपथ त्यांनी पाळली. शहाजीराजे पराक्रमी असले तरी त्यांचे स्वत:चे साम्राज्य नव्हते. मराठ्यांचे साम्राज्य स्थापन करण्यासाठी शहाजीराजांनी केलेली धडपड जिजाऊंनी स्वत: पहिली होती. तेव्हाच त्यांच्या मनात कुठेतरी स्वराज्यनिर्मितीच्या ध्येयाचे बीज रुजले.
जिजाऊंना सहा मुली आणि दोन मुलगे अशी एकूण आठ अपत्ये! पहिला मुलगा झाला त्याचे नाव संभाजी ठेवण्यात आले. त्यानंतर ४ मुले झाली पण दुर्दैवाने ४ ही मुले मृत्यू पावली. १९ फेब्रुवारी १६३० रोजी फाल्गुन वैद्य तृतीया सुर्यास्ताच्या वेळी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंना पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि त्याचे नाव ‘शिवाजी’ ठेवण्यात आले.
थोरले पुत्र संभाजी राजे हे शहाजी राजांच्या संगोपनात वाढत होते तर धाकटे पुत्र शिवाजी राजे हे जिजाऊंच्या संगोपनात स्वराज्याची दीक्षा घेत होते. जिजाऊंनी लहानपणापासुनच शिवरायांवर अतिशय उत्तम संस्कार केले. त्यांच्या गोष्टींमधून शिवरायांना चांगल्या आणि वाईटामधील जाण आली. थोडे मोठे झाल्यावर जिजाऊंनी त्यांना राजनीती शिकवली आणि ‘स्व’राज्य काय असतं याचे धडे देण्यास सुरुवात केली. एव्हाना मोठे झालेले शिवराय युद्धकले मध्ये पारंगत झाले होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्या स्वराज्यनिर्मितीचे ध्येय माझा हाच पुत्र साकार करू शकतो याची त्यांना खात्री पटली. मुत्सद्दी,धडाडी,कणखरपणा,धैर्य हे जिजाऊंचे गुण शिवरायांनी आत्मसात केले होते. जिजाऊंचे निपक्षपाती न्यायदान, कर्तव्यकठोर स्वभाव, प्रजेबद्दलचे ममत्व, हिंदू धर्मावरील गाढ श्रद्धा, त्यांना स्त्रियांच्या बेअब्रुची असलेली चिड या साऱ्या गोष्टी शिवरायांच्या मनावर परिणाम करत होत्या आणि हळूहळू शिवराय घडत होते.

जिजाऊंनी त्यांच्याजवळ असलेल्या पुण्याच्या केवळ ३६ खेड्यांच्या जहागिरीवर स्वराज्यनिर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. अवघ्या मावळ प्रांतातल्या गोरगरीब सामान्य रयतेच्याच त्या माऊली अन सावली झाल्या. सर्वांवर त्यांचा मायेचा हात होता. शहाजी राजांची कैद व सुटका, अफझल स्वारी, शिवरायांची आग्रा कैद आणि सुटका अशा स्वराज्यावर आलेल्या एकाहून एक प्रचंड संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा त्यांनी शिवरायांन दिली. शिवराय स्वत: मोहिमांवर गेले जिजाऊ स्वत: स्वराज्याचा गाडा हाकीत असतं.
ज्या दिवशी स्वराजयनिर्मितीच्या ध्येयाचे बीज त्यांच्या मनात रुजले तेव्हापासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होत्या तो क्षण अखेर आला आणि आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे त्यांना वाटले. ६ जून १६७४ रोजी हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती म्हणून शिवरायांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसांनी जेष्ठ वद्य नवमी शके १५९६, १७ जून १६७४ वार बुधवार रोजी मध्यरात्री पाचाड येथे जिजाऊसाहेबांचे निधन झाले. आपल्या मुलाचा हिंदू नृपति म्हणून झालेला राज्याभिषेक पाहून ती माऊली कृतार्थ झाली आणि आपले जीवनकार्य संपवून स्वर्गाच्या वाटेवर निघाली आणि स्वराज्याच्या स्वामीसह अवघा स्वराज्य पोरका झाला.

जिजाऊ या स्वराज्याची प्रेरणा होत्या. त्यांच्या वात्सल्यात स्वराज्याच्या लहानग्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. स्वराज्यनिर्मिती ही एकच आस जन्मभर उराशी बाळगून ती पूर्णत्वास नेणाऱ्या राजमाता जिजाऊ आईसाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा!!!
— —
 छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची राजमुद्रा
________________________________
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा
छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-
संस्कृत :
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"
मराठी :
ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.
इंग्रजी :
The glory of this Mudra of Shahaji’s son Shivaji (Maharaj ) will grow like the first day moon .It will be worshiped by the world & it will shine only for well being of people.
:::::::::::::::::::::::::::::;::::::::::::::::::::::::::::::
शिवरायांच्या दुस-या राजमुद्रेचा शोध लागला, राज्याभिषेकानंतर बनवलेली नवी मुद्रा
”श्री महादेव श्री तुळजाभवानी !!
शिवनृपपरुपेणोर्वीमवतीर्णोय:स्वयं प्रभु र्विष्णु:!! एषा तदिय मुद्रा भुबळ्यस्याभयप्रदा जयति!!”
अर्थ:-
”श्री शिवरायांच्या रुपामध्ये पृथ्वीवरती अवतीर्ण झालेले हे स्वत: श्री विष्णुच होत.हि त्यांची मुद्रा संपुर्ण भुतलालाला अभय देणारी आहे.तिचा जयजयकार असो.
.......................................................
शिवरायांच्या दुस-या राजमुद्रेचा शोध लागला, राज्याभिषेकानंतर बनवलेली नवी मुद्रा
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हटले की चटकन नजरेसमोर येते ती अष्टकोनी आकारातील ‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णूविश्र्ववंदिता II शाहसूनो शिवस्यैषा मुद्राभद्रायराजतेII’ ही मुद्रा. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची ही एकमेव राजमुद्रा नसल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील संशोधनात मोलाची भर टाकणाऱ्या या संशोधनातून महाराजांची आणखी एक राजमुद्रा होती असे समोर आले आहे. हे संशोधन येथील सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राने केले आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली.
सावंत म्हणाले, ‘शिव‌छत्रपतींची मुद्रा अष्टभूजा असलेली आहे. यात ‘श्री महादेव श्री तुळजाभवानी II शिवनृपरूपेणोर्वीमवतीर्णोय: स्वयं प्रभु र्विष्णू:II एषा तदीय मुद्रा भूबळयस्याभयप्रदा जयतीII’ असा संस्कृत श्लोक कोरलेला आहे. या श्लोकाचा मराठी अनुवाद ‘श्री शिवरायांच्या रुपामध्ये पृथ्वीवरती अवतीर्ण झालेले हे स्वत: श्री विष्णूच होत. त्यांची ही मुद्रा संपूर्ण भूतलाला अभय देणार आहे. तिचा जयजयकार असो,’ असा होतो.
कोल्हापूर पुरालेखागारातील व शाहू संशोधन केंद्रातील अस्सल कागदपत्रांचा अभ्यास करताना करवीर घरण्यातील मुद्रा उमटविलेल्या कागदपत्रांचा शोध लागला, असे सांगून सावंत म्हणाले, ‘या ऐतिहासिक कागदांवर इ. स. १८६६ पर्यंत करवीर छत्रपतींच्या गादीवर आलेल्या सर्व छत्रपतींच्या मुद्रा आणि मर्यादा मुद्रा उमटवलेल्या आहेत. यामध्ये शिवछत्रपतींचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाईचे पुत्र शिवाजी महाराज (पहिले), त्यानंतरच्या सर्व छत्रपतींच्या मुद्रा आहेत. शिवरायांची नातस्नुषा करवीर जिजाबाईसाहेबांची मुद्रा आणि मर्यादा मुद्रेचाही समावेश आहे. छत्रपतीच्या अठरा कारखान्यांच्याही (फारसखाना, तोफखाना, पाडा इ.) मुद्राही आहेत.’
संशोधनात पुरालेखागाराचे सहायक संचालक गणेश खोडके, मोडी लिपी तज्ज्ञ अमित आडसुळे, इतिहास संशोधक देविका पाटील, संस्कृततज्ज्ञ ऊर्मिला चव्हाण, मकरंद ऐतवडे यांचे सहकार्य लाभल्याचे सावंत म्हणाले. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, राहुल भोसले, ओंकार कोळेकर, उत्तम नवलडे, किरण चव्हाण उपस्थित होते.
………………..
शिवाजी महाराजांची प्र‌चलित अष्टकोनी राजमुद्रा शहाजी महाराजांनी शिवाजी महाराज हे १२ वर्षांचे असताना दिली होती. शिवाजी महाराज जेव्हा बंगळुरूहून पुण्यात आले, त्यावेळी अष्टप्रधान मंडळ त्यांच्यासमवेत होते. मात्र नंतर शिवाजी महाराजांनी आणखी एक मुद्रा बनवून घेतली असावी याची माहिती आजवरच्या संशोधनात उजेडात आली नव्हती. महाराजांनी बनवून घेतलेली एकमेव मुद्रा असावी असा समज असल्याने ‘महादेव मुद्रा’ असलेल्या कागद्रपत्रांच्या पडताळणीकडे संशोधकांचे दुर्लक्ष झाले आहे. आणखी काही कागदपत्रांचे संशोधन केले गेल्यास इतिहासावर प्रकाश पडेल.
………………….
नव्याने शोध लागेलेली ही मुद्रा शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकावेळी बनविली होती. मात्र त्यानंतरही त्यांनी जुनी मुद्रा वापरली आहे.
मुद्रेचा सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे सन १९५६ मध्ये इतिहास संशोधक रा. ना. जोशी यांनी ‘अर्वाचीन महाराष्ट्र काळातील राज्यकारभाराचा इतिहास’ या ग्रंथात य. रा. गुप्ते यांच्याकडील माहिती दिली आहे.
‘सभासदाच्या बखरी’मध्ये या मुद्रेचा श्लोक जसाच्या तसा देण्यात आला आहे, असे नमूद करण्यात आले आहे.
शिवछत्रपतींच्या मुद्रेप्रमाणेच राजर्षी शाहू महाराजांनीही स्वत:ची मुद्रा बनविली होती.
शाहूंच्या मुद्रेसाठी २८ तोळे सोन्याचा वापर
‘याच ठरावात खजिन्यातील सर्व शिक्के निरनिराळ्या कप्प्यांच्या पेटीत ठेवावेत असे म्हटले आहे. शाहू महाराजांची मुद्रा कोल्हापुरातील दत्तो बाबाजी करजगार या कारागिराकडून करून घेतलेली आहे. त्यासाठी २८ तोळे सोने वापरले गेले आहे. स. मा. गर्गे संपाद‌ित ‘करवीर रियासतीची कागदपत्रे खंड पहिला’मध्ये या मुद्रावस्तू आणि त्यावरुन उमटविलेल्या मुद्रांची छायाचित्रे देण्यात आलेली आहेत. आजही या मुद्रावस्तू छत्रपतींच्या खजिन्यात आहेत,’ असे सावंत यांनी सांगितले.

[19/02 9:41 AM] रसुल खडकाळे: छत्रपति शिवाजी : वो वीर योद्धा जिसने मुगलों को झुका दिया, जानिए 20 रोचक बातें
*********************************************
महाराणा प्रताप की तरह एक और भारतीय योद्धा ने कभी मुगलों की अधीनता स्वीकार नहीं की. उनका नाम हैं छत्रपति शिवाजी. छत्रपति शिवाजी जिन्हे पहाड़ों का चूहा कहा जाता था. क्योंकि उन्होंने अपने गुरिल्ला नीति से मुगलों की नाक में दम कर रखा था. आप जैसे ही मुंबई में प्रवेश करे आपको छत्रपति शिवाजी से जुड़ा कोई न कोई स्मारक मिल ही जाएगा. अगर आप हवाई मार्ग से यात्रा करें तो आपको छत्रपति शिवाजी अंतरराष्ट्रीय हवाई अड्डा मिलेगा.
अगर आप रेल मार्ग से जाए तो छत्रपति शिवाजी टर्मिनल मिलेगा. कुछ दिनों बाद, अब जब आप जल मार्ग से जाएंगे तो आपको जॉर्ज पंचम के स्वागत के लिए बना गेटवे ऑफ़ इंडिया नहीं मिलेगा. बल्कि समुद्र तट से कुछ दूरी पर छत्रपति शिवाजी की प्रतिमा दिखेगी. जो अमेरिका की स्टेचू ऑफ़ लिबर्टी से दो गुनी ज्यादा बड़ी होगी. आज हम आपको ऐसे ही अद्भुत मराठा योद्धा से जुड़ी 20 बड़ी बाते बतायेंगे.
1. शिवाजी भोंसले ,जिन्हें छत्रपति शिवाजी के नाम से जाना जाता है. शिवाजी का जन्म 1627 में पुणे जिले के जुनार शहर में शिवनेरी दुर्ग में हुआ. इनकी जन्म दिवस पर विवाद है लेकिन महाराष्ट्र सरकार ने 19 फरवरी साल 1630 को उनका जन्मदिवस स्वीकार किया है.
2. शिवाजी एक अद्भुत भारतीय योद्धा और मराठा वंश के सदस्य थे. उन्होंने आदिलशाह की अधीनता स्वीकार न करते हुए, कई बार आदिलशाह से युद्ध किया. साल 1674 में शिवजी का राज्याभिषेक हुआ और उस राज्याभिषेक में लगभग 11000 लोग शामिल हुए. इसके बाद उन्हें छत्रपति का खिताब मिला.
3. शिवाजी की मां जीजाबाई सिंधखेड़ के लाखूजीराव जाधव की पुत्री थी. उनकी माता जीजाबाई ने उनका नाम भगवान शिवाय के नाम पर शिवाजी रखा जो भगवान् शिव से हमेशा स्वस्थ संतान के लिए प्रार्थना करती रहती थी.
4. शिवाजी के पिताजी शाहजी भोंसले एक मराठा सेनापति थे जो डेक्कन सल्तनत के लिए काम करते थे.
5. शिवाजी जी के मां जीजाबाई बहुत ही धार्मिक महिला थी. धार्मिक वातावरण ने शिवाजी पर बहुत गहरा प्रभाव डाला. शिवाजी जी ने बचपन में ही कई बार हिन्दू धर्म ग्रन्थ रामायण और महाभारत की कहनियां अपनी मां से सुनी थी.
6. इसी दौरान शाहजी ने दूसरा विवाह किया. उनकी दुसरी पत्नी तुकाबाई के साथ शाहजी कर्नाटक में रहने लगे. उन्होंने शिवाजी और जीजाबाई को छोडकर उनका सरंक्षक दादाजी कोंणदेव को बना दिया.
7. अब दादाजी कोंणदेव ने शिवाजी को युद्ध प्रशिक्षण देना शुरू कर दिया. उन्होंने ही शिवजी को घुड़सवारी, निशानेबाजी, तलवारबाजी सिखाई.
8. शिवाजी बचपन से ही उत्साही योद्धा थे. इसलिए वे ज्यादा पढ़ लिख न सके. उनका पूरा समय युद्धाभ्यास में बीतता था.
9. साल 1645 में 15 वर्ष की आयु में शिवाजी ने आदिलशाह की सेना पर बिना किसी सूचना के आक्रमण कर दिया और तोरण के किले पर कब्ज़ा कर लिया. फिर गोजी नरसला ने शिवाजी की आधीनता स्वीकार कर ली और शिवाजी ने कोंडाना के किले पर भी कब्जा कर लिया.
10. 1659 में आदिलशाह ने एक अनुभवी और दिग्गज सेनापति अफज़ल खान को शिवाजी को बंदी बनाने के लिए भेजा. 10 नवम्बर साल 1659 को वो दोनों प्रतापगढ़ किले की तलहटी पर एक झोपड़ी में मिले. दोनों के बीच यह समझौता हुआ था कि दोनों केवल एक तलवार लेकर आएंगे. शिवजी को पता था कि अफजल खान उन पर हमला करने के इरादे से आया है. इसलिए शिवाजी अपने कपड़ों के नीचे कवच, दायी भुजा पर बाघ नकेल और बाएं हाथ में एक कटार साथ लेकर आये.
11. इस लड़ाई में अफज़ल खान की कटार को शिवाजी के कवच ने रोक दिया. शिवाजी के हथियार बाघ नकेल ने अफज़ल खान पर इतने घातक घाव कर दिए जिससे उसकी मौत हो गयी. इसके बाद शिवजी ने अपने सैनिकों के साथ बीजापुर पर हमला कर दिया.
12. 10 नवम्बर साल 1659 को प्रतापगढ़ का युद्ध हुआ जिसमे शिवाजी की सेना ने बीजापुर सल्तनत की सेना को हरा दिया. बीजापुर सेना के 3000 सैनिक मारे गये और अफज़ल खान के दो पुत्रों को बंदी बना लिया.
13. बीजापुर से बड़ी संख्या में जब्त किये गये हथियारों ,घोड़ों ,और दूसरे सैन्य सामानों से मराठा सेना और ज्यादा मजबूत हो गयी. मुगल बादशाह औरंगजेब ने शिवाजी को मुगल साम्राज्य के लिए बड़ा खतरा मान लिया.
14. औरंगजेब ने गुस्से में आकर मिर्जा राजा जय सिंह को 150,000 सैनिकों के साथ भेजा. जय सिंह की सेना ने कई मराठा किलो पर कब्जा कर लिया. शिवाजी को ओर अधिक किलो को खोने के बजाय औरंगजेब से संधि करने के लिए कहा. जय सिंह और शिवाजी के बीच पुरन्दर की संधि हुयी जिसमे शिवाजी ने अपने 23 किले सौप दिए और जुर्माने के रूप में मुगलों को 4 लाख रुपये देने पड़े.
15. 12 मई साल 1666 को औरंगजेब ने शिवाजी को दरबार में अपने मनसबदारों के पीछे खड़ा रहने को कहा. शिवाजी ने इसे अपना अपमान समझा और क्रोध में दरबार पर धाव बोल दिया. शिवाजी को तुरंत आगरा के कोतवाल ने गिरफ्तार कर लिया.
16. शिवाजी ने कई बार बीमारी का बहाना बनाकर औरंगजेब को धोखा देकर डेक्कन जाने की प्रार्थना की. उनके आग्रह करने पर उनकी स्वास्थ्य की दुआ करने वाले आगरा के संत,फकीरों और मन्दिरों में प्रतिदिन मिठाइयां और उपहार भेजने की अनुमति दी. एक दिन इसी बीच शिवाजी अपने बेटे संभाजी के साथ मिठाई की टोकरी में बैठ कर भाग गए.
17. इसके बाद मराठों ने आक्रामक अभियान चलाकर खानदेश पर आक्रमण कर बीजापुरी पोंडा, कारवार और कोल्हापुर पर कब्जा कर लिया. इसके बाद शिवाजी ने दक्षिण भारत में विशाल सेना भेजकर आदिलशाही किलो को जीता.
18. शिवाजी ने अपने सौतले भाई वेंकोजी से संधि करनी चाही लेकिन उसने मना कर दिया. रायगढ़ से लौटते वक़्त शिवजी ने उसे हरा दिया और मैसूर के कई हिस्सों पर कब्ज़ा कर लिया.
19. साल 1680 में शिवाजी बीमार पड़ गये और 52 वर्ष की उम्र में इस दुनिया से चले गए. शिवाजी के मौत के बाद उनकी पत्नी सोयराबाई ने अपने पुत्र राजाराम को सिंहासन पर बैठाने की योजना बनायीं. संभाजी महाराज की जगह पर 10 साल के राजाराम को सिंहासन पर बिठाया गया. हालांकि बाद में संभाजी ने सिंहासन पर कब्ज़ा कर लिया.
20. संभाजी महाराज इसके बाद वीर योद्धा की तरह कई वर्षो तक मराठों के लिए लड़े. शिवाजी के मौत के बाद 27 वर्ष तक मराठों का मुगलों से युद्ध चला और अंत में मुगलों को हरा दिया. इसके बाद अंग्रेजों ने मराठा साम्राज्य को समाप्त कर दिया.

★★★★★★★★★★★★★★★★
शिवाजी को हिंदुओं ही नहीं मुसलमानों पर भी था पूरा भरोसा
-----––-------------------------------
शिवाजी को भारतीय इतिहास में विशाल हिंदू प्रिय नेता के रूप में माना जाता है. शिवाजी को हिंदू धर्म में विशेष महत्व दिया जाता है क्योंकि इतिहासकारों के अनुसार शिवाजी गाय एवं ब्राह्मणों के रक्षक माने जाते रहे हैं. शिवाजी महाराष्ट्र के इतिहास के सबसे लोकप्रिय राजा भी माने जाते रहे हैं.



मुंबई एयरपोर्ट और रेलवे स्टेशन का नाम भी शिवाजी के नाम पर ही रखा जा चुका है. शिवाजी एक महान हिंदू राजा होने के साथ ही मुसलमानों को भी बराबर का ही महत्व देते रहते थे. शिवाजी को हिंदुओं ही नहीं मुसलमानों पर भी था पूरा भरोसा


*वर्तमान परिस्थिति*

शिवाजी का नाम आज भी अनेकों बार लोगों को मुसलमानों के विरोध में भड़काने के लिए किया जाता है जबकि शिवाजी मुसलमानों को भी उतना ही महत्व देते थे जितना कि हिंदुओं को देते थे.



हाल ही में प्रतापगढ़ में अफजल खान का मकबरा तोड़ने का प्रय़ास किया गया था. इसके लिए भारी उपद्रव किया गया था. यह स्थिति तब नियंत्रण में आई थी जब लोगों को बताया गया कि यह मजार खुद शिवाजी ने बनवाई थी.


*नौसेना*

शिवाजी की नौसेना की कमान उस दौरान सिद्धी संबल के द्वारा संभाली जाती थी और साथ ही उनकी नौसेना में मुसलमान बहुत बड़ी संख्या में देखे जा़ते थे.

*सभी धर्मों का सम्मान*



शिवाजी महाराज अपने शासनकाल के दौर में सभी धर्मों के लोगों को बराबर का सम्मान देने के हिमायती थे. शिवाजी ने हजरत बाबा याकूत थोरवाले को पूरी उम्र पेंशन देने की घोषणा भी की थी.

गुजरात में एक चर्च में हुए हमले के बाद शिवाजी ने वहां के पादरी फादर एंब्रोज की भी मदद की थी.



*मुसलमान महिलाओं की रक्षा और सम्मान*

इतिहासकारों के अनुसार शिवाजी ने अपने सेना के अधिकारियों के साथ सभी को आदेश दिया था कि किसी भी स्थिति में मुसलमान महिलाओं और बच्चों की पूरी सुरक्षा की जाएं. मस्जिदों और दरगाहों को समुचित सुरक्षा भी दी गई थी.

*बसाई के नवाब की बहू*

एक बार कि घटना है कि बसाई साम्राज्य में हमले के बाद सैनिकों ने लूट-पाट करने के बाद वहां के शासक की बहू को भी बंदी बनाकर ले आए थे. शिवाजी ने पहले तो उससे माफी मांगी और फिर पूरी सुरक्षा के बीच वापस उसके महल तक पहुंचाया भी था.

शिवाजी हमेशा मंदिरों के साथ मस्जिदों और दरगाहों को भी पूरी स्वच्छता प्रदान करते थे.

या जगातला सर्वात महान राज्यकर्ता कोण?
शिवाजी महाराजाची उंची आणि वजन किती होते??
*****************************************

शिवाजी महाराज...
इतिहासाची पाने पडताळून पहाल्यास
¶जिवा भावाचि मानसे कशी जोडायचि•••
¶शत्रुशि कसे दोन हाथ कसे करायचे•••
¶प्रजा, जनता यांवर प्रेम कसे करायचे•••
¶कायदा अमलात आनुन गुन्हेंगाराला शिक्षा देने जेने करून कोनिहि गुन्हा करण्यास धजावनार नाहि•••
¶ राजकारण, अर्थकारन, युद्धनीति, समाजकारन, स्थापथ्यशास्त्र, या सर्वात महाराजांचा कोनिहि हात धरु शकत नाहि..
!!!!!!!!!!!!!!!!!!!!1!!!!!1!1!!!!!!!!!!
छत्रपती शिवरायांची उंची आभाळा एवढी होती आणि जुलमी मोघल सत्ता चिरडून टाकण्या इतकं वजन होतं.

ऐतिहासिक संदर्भ साधनांवरुन पुढिल ठोस निष्कर्ष सांगता येतील.

विशेष लेख
(शिवश्री अमरजित पाटील)
लेखक इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत....



विश्‍ववंदणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आजवर जगभरातील  इतिहास अभ्यासकांनी विविधांगी भरपूर लेखन केलेले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गुणांवर,त्यांच्या मोहिमांवर व त्यांच्या प्रशासन,राजकारण, धर्मकारण,अर्थकारण यासह त्यांच्या गड-किल्ल्यांबाबत व त्या गड-किल्ल्यांच्या बांधकाम तंत्राबाबत हि बरेच लिहीले गेलेले आहे. मुळामध्ये छत्रपती शिवराय म्हणजे अखंडपणेप्रवाहित असणारा प्रेरणादायी झरा आहेत. कित्येकांच्या जगण्याची छत्रपती  शिवराय हि जणू जिवनप्रणालीच आहेत. असे अनेकांची जीवनप्रणाली असणारे छत्रपती शिवराय नमेके कसे होते ? हे आपण या लिखानाच्या माध्यमांतून मांडण्याचा-पहाण्याचा प्रयत्न करणार आहोत. छत्रपती शिवरायांच्या व्यक्तीमत्त्वाचा शोध घेणे हाच मर्यादित हेतू सदर लिखानाचा आहे. माझ्या हाती असणार्‍या अल्प ऐतिहासिक साधनांच्या, संदर्भग्रंथांच्या आधारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. असे होते छत्रपती शिवराय!


छत्रपती शिवरायांच्या समकालीन असणार्‍या अनेक लोकांनी छत्रपती शिवरायांना प्रत्यक्षात पाहिलेले होते. यामध्ये जसे भारतीय होते तसे काही परदेशी सुध्दा होते. जसे स्नेही-मित्र-सहकारी-नातेसंबंधातील लोक होते तसे शत्रु हि होते. शत्रुच्या पदरी असणारे वकील,कलावंत,चित्रकार ही होते. पण,या सर्वामध्ये फारच थोड्या व्यक्तींनी छत्रपती शिवरायांच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल लिहून ठेवले आहे.छत्रपती शिवरायांना  प्रत्यक्षात भेटणार्‍या व त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणार्‍या व्यक्तींमध्ये इंग्रजांचा राजदूत म्हणून मुंबईहून स्टीफीन उस्टिक हासन 1674 रोजी राजांना भेटला होता. तसेच, याशिवाय थॉस निकोलस (1673); ऑक्झेंडन (1674); सॅम्युअल ऑस्टिन,आर. जोन्सआणि एडवर्ड ऑस्टिन हे तिघे 1675 साली,तर लेफ्टनंट अ‍ॅडम्स आणि मॉलव्हेहर (1676) आणि जॉन चाइल्ड (1678) यांनी महाराजांचीप्रत्यक्षात भेट घेतलेली आहे. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधलेला आहे. पण,यापैकी एकानेहि राजांच्या व्यक्तीमत्त्वाबाबत तपशिलवार असे काहिही लिहून ठेवलेले नाही. 1677 साली तेघनापट्टमच्या डच वखारीचा प्रमुख मोठा नजराणा घेऊन छत्रपती शिवरायांना भेटला होता. व याच महिन्यात इंग्ऱजांचा जर्मेन नावाचा प्रतिनिधीही कोलेरून नदीच्या तीरावर राजांना भेटला होता. पण,जी बाब युरोपीयन वकिलांची तीच बाब यांची हि. या लोकांना छत्रपती शिवरायांकडे असणार्‍या त्यांच्या कामामध्येच अधिक रस असल्यामुळे,संधी असून ही यापैकी एकाच्याहि लिखानातून राजांच्या व्यक्तीमत्त्वा बद्दल फारशी काहि माहिती मिळत नाही.ज्यांनी छत्रपती शिवरायांना प्रत्यक्षात पाहिले होते त्यांच्या हवाल्यावर एस्केलियट नावाच्या व्यक्तीने  महाराजांचे वर्णन, ‘मध्यम उंची आणि प्रमाणबद्ध शरीर’ असे केलेले आहे. तसेच,राजा कामात क्रियाशील ,नजरेत तिक्ष्ण आणि वर्णात इतरांपेक्षा गोरा असून तो नेहमी स्मितहास्य करीत बोलतो. असे ही नोंदवले आहे. थेवनॉट नावाच्या व्यक्तीच्या मते, राजे उंचीला कमी आणि तपकिरी वर्णाचे होते. राजांचे डोळेअतिशय तेजस्वी आणि तीक्ष्ण असून त्यातून त्याची श्रेष्ठ बुद्धिमत्ता जाणवते. तो नेहमी दिवसातून एकदाच जेवण घेतो आणि त्याचे आरो1/2 चांगले आहे.’ असे नोंदवलेले आहे. या लिखानातील छत्रपती शिवरायांचा करण्यात आलेला एकेरी उल्लेख काहिजनांना न रुचण्याची शक्यता आहे. परंतु, इंग्रजी भाषेध्ये आदरार्थी व ऐकेरी असा भेद लिखानात सहसा पाळला जात  नाही. याउपर सदर माहितीची विश्‍वासर्हाताकमी होत नाही. याठिकाणी  भाषेचा मुद्दा गौण मानला तर, एस्केलियट व थेवनॉटच्या लिखानातील एका मुद्याद्यावर मी माझे वैयक्तीक मत येथे नोंदवू इच्छित आहे. आणि ते  म्हणजे या दोन्ही व्यक्तींनी नोंदवलेला छत्रपती शिवरायांच्या शारिरीक  उंचीचा मुद्दा होय.  छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या अनेक गड-किल्ल्यापैकी एक महत्त्वाचा जलदुर्ग असणार्‍या सिंधुदुर्ग या किल्ल्यामध्ये तेथिल त्याकाळच्या कामगारांच्या आग्रहाखातर छत्रपती शिवरायांनी आपल्या उजव्या हाताचा  व डाव्या पायाचा ठसा तेथिल चुन्याच्या बांधकाम मिश्रणावर उठवलेला होता. सदर दोन्ही ठसे आज हि सुस्थितीत आपल्याला पाहवयास मिळतात. या दोन्ही ठशांचे मोजमाप घेऊन शरीरशास्त्र जाणणार्‍या  व्यक्तीकडून त्याची तपासणी करण्यात आल्यास आपल्याला आजहि छत्रपती शिवरायांच्या शारिरीक उंची बाबत परकीय व्यक्तींनी  नोंदवलेले मत तपासून पाहता येईल. हे काम नवीन दमाच्या इतिहास संशोधकांवर सोपवून आपण आपल्या मूळ विषयाकडे परत वळू या. छत्रपती शिवरायांना प्रत्यक्षात भेटणार्‍या परदेशी व्यक्तींपैकी एक असणार्‍या फादर डी
ऑर्किन्स यांचे मते,शिवाजीराजा चैतन्यशीलपण काहीसा अस्वस्थ  वाटतो. मात्र कितीही अस्वस्थ वाटला तरी तो निर्णय क्षमता आणि  पुरुषार्थ पुरुषार्थ यात मुळीच कमी नाही.’ असे नोंदवतो. फादर डी ऑर्किन्स
यांच्या या मताला, तो कामात जलद आणि चालीत उत्साही होता. त्याचा चेहरा स्वच्छ आणि गौर होता. विशेषत: त्याचेकाळेभोर ,मोठे मोठे डोळे इतके चैतन्यपुर्ण होते की त्यातून तेजस्वी किरण बाहेर पडत आहेत असे वाटे. त्यात त्याची चलाख,स्वच्छ आणितीव्र बुद्धिमत्ता भरच टाकीत  असे. असे मत कॉस्मो दा गार्डा याने नोंदवून दुजोराच दिला आहे.
दिनांक 10 जानेवारी 1666 साली म्हणजे छत्रपती शिवरायांच्या 1664  साली केलेल्या सुरत स्वारीच्या दोन वर्षानंतर येवेन हा फ्रेंच प्रवासी सुरतेत आला होता. त्याने ऐकीव माहितीवरुन महाराजांचे वर्णन,’उंची  मध्यम,बांधा चपळ,तीक्ष्ण आणि तेजस्वी डोळे’ असे केलेलेआहे. तर एस्कॅलिओट नावाचा इंग्रज म्हणतो,ज्यांनी शिवाजीला पाहिले आहे ते मला असे सांगतात की तो मध्यम बांध्याचा आहे. मी उभा राहिलो तर जितका दिसेन त्याहून थोडा कमी, पण त्याचे शरीरसौष्ठव उत्कृष्ठ आहे.  तो व्यायामपटू आहे. तो जेव्हा बोलतो तेव्हा स्मितहास्यकरीत आहे असेच वाटते. त्याची दृष्टी तीव्र आणि तीक्ष्ण आहे. आपल्या स्वत:च्या लोकांत तो उठून दिसण्याइतका गोरा आहे.’ मराठ्यांच्या इतिहासाचा आद्य  चरित्रकार म्हणून ज्या ग्रँट डचचा उल्लेख केला जातो. त्यांनी आपल्या  पुस्तकात छत्रपती शिवरायांचे वर्णनकरताना म्हटले आहे,’त्याचे गुण लक्षवेदी व सवारचे मन जिंकणारे आणि सर्वाना आवडणारे होते. त्याचा   स्वभाव मनमोकळेपणाने वागणारा  ओळखीचा, आपलासा वाटणारा होता. त्याची ध्येयनिष्ठा अचल अशी होती तर तो आपल्या  सहकार्याशी व नातेसंबंधातील लोकांशी दयाळूपणे वागत होता. त्याची  उंची मध्यम व हालचाल चपळ होती. दिसण्यात रुपवान व विद्वान  दिसत होता. त्यांच्या उंचीच्या मानाने त्याचे हात लांब व पिळदार वाटत  होते. जे सर्वसामान्य मराठ्यापेक्षा सौंदर्यवान व उठावदार दिसत होते. तर एस. सेन नावाचा व्यक्तींने आपल्या ‘ट्रॅेव्हर्ल्स ऑफ थेव्हेनॉट अँड   कॅरेरी’ या आपल्या प्रवासवर्णनात राजांचे वर्णन, राजा हा मध्यम उंचीचा  व त्यांचे मोठे डोळे तिक्ष्ण व सावधानता व समयसुचकता दर्शवणारे होते.  ते दिवसातून एकदाच जेवण करीत होते व त्यांची तब्येत तंदुरुस्त होती.’  ज्याप्रमाणे परकीय व्यक्तींनी छत्रपती शिवरायांच्या व्यक्तींमत्त्वाच्या नोंदी नोंदवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे भारतीय व्यक्तींेनी सुद्धा अल्पप्रमाणात  का होईना या संदर्भात नोंदी केलेल्या आहेत.  यामध्ये प्रामुख्याने दिनांक 12 मे 1666 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या 50 व्या वाढदिवसा निमित्त होणार्‍या समारंभासाठी मिर्झाराजे जयसिंह व त्यांच्यात झालेल्या पुरंदर तहा नुसार आग्रा येथे पोहचले तेव्हा मिर्झाराजे जयसिंहाचा मुलगा रामसिंग याच्या पदरी  असणार्‍या परकालदास वैगेरे रजपूत अधिकार्‍यांनी रांजाना प्रत्यक्ष  पाहिल्यावर आपल्याविविध पत्रांतून,’अर सेवोजी डीलसा हकीर छोटासाही देखता दिसजी, अर सूरती बहुत अजाइब गोरो रंग’ असे  म्हणजे, ‘‘शिवाजी दिसण्यात बांध्याने किरकोळ आहे. पण स्वरुपाने विलक्षण गोरा आहे.’’ अशी नोंद केलेली आहे. सदर पत्रे राजस्थानी रेकॉर्डस या ग्रंथात सामाविष्टआहेत. जयपूर दरबारातील काही बातमीपत्रे  इंग्रजांनी परदेशात त्यांच्या सोबत नेली आहेत. त्या पत्रात छत्रपती शिवरायांशी प्रत्यक्ष बोलल्याचा व पाहिल्यानंतर केलेले वर्णन याचा  समावेश आहे. या पत्रापैकी एका पत्राचा बातमीदार असणारा रजपूत  बातमीदार छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलताना फारच भारावून गेल्याचा दिसतो. तो बातमीदार लिहतो, दख्खनच्या राजाला आम्ही आज प्रत्यक्ष पाहिले,त्याचा वर्ण गोरा आहे. नासिका सरळ आहे. डोळे भेदक आहेत.’ तर दुसरा बातमीदार लिहतो, मी त्यांच्याशी बोललो. काही प्रश्‍न  विचारले,त्याची समर्पक उत्तरे मला मिळाळी. त्याचा व्यक्तींवाद काय  वर्णावा ! आपण ऐकतो आणि लगेच ते शब्द आपल्याला पटतात, आवडतात. राजा अंतर्बाह्य सज्जन आहे.’ रजपूत बातमीदाराची बातमीपत्रे म्हणजे आँखो देखा म्हणजे ऐतिहासिक पुराव्याचा अस्सल ठेवा आहे.असाच एक अत्यंत अस्सल पुरावा सन 1665 मध्ये मिर्झाराजे जयसिंह हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात दक्षिणेच्या मोहिमेवर आले असता, मुघल सैन्यातील तोफखान्याचा अधिकारी,इटालियन प्रवासी, गोलंदाज व डॉक्टर असणारा निकोलावो मनूची याने आपल्या स्तोरिया दो मांगोर’ या आपल्या ग्रंथात,छत्रपती शिवराय व त्याच्या भेटीचा पुरावा नोंदवून ठेवला आहे. त्यामध्ये मनूची याने राजांनी त्याला युरोपातील राजांविषयी व तेथील धर्माविषयी सूचक प्रश्‍न विचारल्याचे नोंदविले आहे. याच ग्रंथाच मनूची याने राजांच्या अचानक येणे,स्पष्ट बोलणे,सावध वागणे विशेषत: त्यांच्या हालचालीतील लगबगी,तडफ या नेक्या टिपल्या आहेत. याच निकोलावो मनूचीचा चित्रकार मित्र असणार्‍या मीर महंद याने 1688 पूर्वी काढलेले राजांच राजांचे सर्वात अधिक विश्‍वासार्ह असणारे चित्र काढले आहे. आजमितीला छत्रपती शिवरायांची एकूण 13 अस्सल चित्रे उपलब्ध आहेत. असे आजच्या पिढीतील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (कोल्हापूर) यांचे मत आहे.
मीर महंदच्या अस्सल चित्राप्रमाणेच जनरल सलव्हानचे वॉरिअर्स अँड स्टेटसमेन ऑफ इंडिया’ या ग्रंथातील छत्रपती शिवरायांच्या  व्यक्तीमत्त्वाचे दर्शन घडवणारी नोंद अशी आहे. जनरल सलव्हान  लिहतात,. . . ‘‘चर्चेच्या वेळी सावध पण धूर्त आणि कामगिरीच्या  वेळी निभर्य व साहसी हे त्यांचे विशेष होत. त्यांची सहनशेी,ऊर्जा आणि निर्णयक्षमता अप्रतिम म्हणावी लागेल.’’ त्याच्या देशवासीयांनी काढलेल्या त्याच्या चित्रात शुभ्र घोड्यावरुन दौड करत असता ‘‘तो कच्चा तांदूळ तोंडात टाकीत जात असल्याचे दाखवले आहे. याचा अर्थ जेवण्यात घालविण्यासाठी त्याच्याजवळ वेळ नव्हता.’’  या व अशा अनेक नोंदी सर्वप्रथम एकत्रित करुन छत्रपती शिवरायांचे व्यक्तींमत्त्व आपल्यासमोर मांडण्याचा कदाचित त्याकाळचा पहिलाच  प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणजे डॉ. बाळकृष्ण हे होय. डॉ. बाळकृष्ण हे मूळचे पंजाबचे होते. आर्यसमाजाचे अनुयायी व तत्त्वचिंतक होते. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरचे राजाराम महाविद्यालय आर्य समाजाच्या  स्वाधीन केल्यानंतर ते कॉलेजचे प्राचार्य म्हणून रजू झाले होते. त्यांनी  सतत 12/13 वर्ष असाधारण परिश्रम करुन शिवाजी द ग्रेट’ हे चार खंडाचे शिवचरित्र सिद्ध केले. या ग्रंथाचे वैशिष्ठ्य हे,की तो प्रामुख्याने डच,पोर्तुगीज, इंग्लिश साधनांच्या आधारे लिहिला गेलेला इतिहासग्रंथ आहे. अशी डॉ. बाळकृष्ण व त्यांच्या कार्याची माहिती डॉ. जयसिंगराव  पवार यांनी महाराष्ट्र   राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन  मंडळ,पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ’छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत नोंदवलेले आहे. डॉ. बाळकृष्ण यांनी युरोपीयन, डच, पोर्तुगीज, इंग्रजादी वकिलांनी, रजपूत  बातमीदारांनी व परदेशी प्रवाशांनी नोंदवलेल्या नोंदीवरुन आपल्या समोर जे छत्रपती शिवरायांच्या व्यक्तींमत्त्वाचे पैलू मांडले आहेत. त्यावरुन व इतर ऐतिहासिक संदर्भ साधनांवरुन पुढिल ठोस निष्कर्श सांगता  येतील.

* छत्रपती शिवाजी महाराजांची उंची साडे पाच ते सहा फूट होती. :-छत्रपती शिवरायांचे दैनंदिन राहणीमान अत्यंत साधेपणाचे होते. त्यांचा दैनंदिन पोशाख हा त्याकाळातील सर्वसामान्य लोकांप्रमाणेच  साधेपणाचा होता.

* छत्रपती शिवराय हे संपुर्ण जीवनभर निर्व्यसनी होते.

* छत्रपती शिवराय हे दिवसातून एकच वेळ जेवन करीत  असत.

* मोहिमांच्या वेळी कसल्याही प्रकारचा डामडौल नसे. ते फक्त दोन तंबू असत. 1664 च्या सुरतेच्या मोहिमेत तर राजे तंबू शिवाय  एका झाडाखाली बसलेले आढळतात.

* छत्रपती शिवरायांचा दरबारी पोशाख मात्र लक्षवेदी असे. त्यामध्ये शुभ्र पार्श्‍वभुमीवरील वस्त्रांवर फुलाफुलांंचा चिटाचा चोळणा, डाव्या खांद्यावर सोनेरी भरतकाम केलेले चढाव,सोनेरी शिरपेच त्यावरील हिरेजडित तुरा,काळे पीस आणि शुभ्र मोती राजांच्या शिरपेचाच्या विशिष्ठ आकारावरुन राजे सहज ओळखू येत. राजांच्या डाव्या हातात लांब आणि सरळ अशी बहुदा भवानी तलवार आणि उजव्या हातात डाव्या बाजूला खोचलेली कट्यार असा असे.

* छत्रपती शिवरायांच्या चेहर्‍याचे वर्णन असे, काळ्या दाढीमिश्या, बाजूंचे  केस लांब, डोळे मोठे व तेजस्वी, नजर अत्यंत भेदक व सावध, बोलताना स्मितहास्य करीत संवाद साधण्याची खुबी. रंगाने गोरे.

* छत्रपती शिवरायांच्या उंचीच्या मानाने हातांची लांबी नजरेत  भरणारी. 

* राज्याभिषेक प्रसंगी वजन 140 इंच 1/2  पौंड म्हणजे सरासरी 70  ते 72 किलो.

* आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काटकसर हा त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा  विशेष गुण होता.   अशा या राजा होण्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्त्वाचे धनी असणार्‍या शिवरायांवर कराची पाकिस्तान येथिल कवी   रत्नसूरी यांनी काशीराव बापूजी देशमुख लिखित ‘मराठा क्षत्रियांचा  इतिहास’ या ग्रंथात समाविष्ठ असणार्‍या गज्जलमधील काही ओळी द्वारे छत्रपती शिवरायांचा गौरव करुन माझ्या लेखणीला स्वल्पविराम   देतो.

अटकेत सिंधूतीरी, घटकेत वंग घेरी,

झटकोनि दिल्ली सारी,दख्खनात मीरवी जो ॥ रे दख्खनात मीरवी  जो ॥

आदर्श हा मराठा, राष्ट्रीय- साठा, दैन्यासि देई फाटा, कवि रत्नसूरी गातो ॥

रे कवि रत्नसुरी गातो ॥ जय जिजाऊ !! जय शिवराय !!!
[19/02 9:58 AM] रसुल खडकाळे: * छत्रपती शिवाजी महाराजांची उंची साडे पाच ते सहा फूट होती. :-छत्रपती शिवरायांचे दैनंदिन राहणीमान अत्यंत साधेपणाचे होते. त्यांचा दैनंदिन पोशाख हा त्याकाळातील सर्वसामान्य लोकांप्रमाणेच साधेपणाचा होता.

* छत्रपती शिवराय हे संपुर्ण जीवनभर निर्व्यसनी होते.

* छत्रपती शिवराय हे दिवसातून एकच वेळ जेवन करीत असत.

* मोहिमांच्या वेळी कसल्याही प्रकारचा डामडौल नसे. ते फक्त दोन तंबू असत. 1664 च्या सुरतेच्या मोहिमेत तर राजे तंबू शिवाय एका झाडाखाली बसलेले आढळतात.

* छत्रपती शिवरायांचा दरबारी पोशाख मात्र लक्षवेदी असे. त्यामध्ये शुभ्र पार्श्‍वभुमीवरील वस्त्रांवर फुलाफुलांंचा चिटाचा चोळणा, डाव्या खांद्यावर सोनेरी भरतकाम केलेले चढाव,सोनेरी शिरपेच त्यावरील हिरेजडित तुरा,काळे पीस आणि शुभ्र मोती राजांच्या शिरपेचाच्या विशिष्ठ आकारावरुन राजे सहज ओळखू येत. राजांच्या डाव्या हातात लांब आणि सरळ अशी बहुदा भवानी तलवार आणि उजव्या हातात डाव्या बाजूला खोचलेली कट्यार असा असे.
* छत्रपती शिवरायांच्या चेहर्‍याचे वर्णन असे, काळ्या दाढीमिश्या, बाजूंचे केस लांब, डोळे मोठे व तेजस्वी, नजर अत्यंत भेदक व सावध, बोलताना स्मितहास्य करीत संवाद साधण्याची खुबी. रंगाने गोरे.
* छत्रपती शिवरायांच्या उंचीच्या मानाने हातांची लांबी नजरेत भरणारी.
* राज्याभिषेक प्रसंगी वजन सरासरी 70 ते 72 किलो.
 एवढी संकटे शिवरायांवर आली.
पण कधी मनाला विचारही शिवला नाही की आत्महत्या करावी.
आम्ही उठता बसता शिवाजी – शिवाजी करतो. पण त्यांचे गुण घेतो का?
संकट आले म्हणून शिवाजी कपळाला हात लावून बसले नाहीत. रडत बसले नाहीत. दुसऱ्याला दोष देत बसले नाही. आता मी काय करू ? आता माझ कसं होणार ? असे म्हणत कर्माला झोडत बसले नाहीत.
प्रत्येक संकटातून राजे शिकले. अनुभव घेतला . मार्ग काढला. वाटा शोधल्या. नव्या वाटा निर्माण केल्या. यातुनच जन्म झाला छञपती शिवाजी महाराजांचा…
शिवबाचा छञपती शिवाजी होणे ही सामान्य वाटचाल नव्हती. ही काटेरी वाट चालले. दुःख सहन केले . अपमान सहन केला.
आणि आम्ही
आज आमची पोरं आत्महत्या करतात
घरचे बोलले कर आत्महत्या
बाहेरचे बोलले कर आत्महत्या
शिक्षक बोलले कर आत्महत्या
कुणी अपमान केला कर आत्महत्या
अपयश आले कर आत्महत्या
कुणी दिल तोडला कर आत्महत्या
कर्ज झालं कर आत्महत्या
पेपर अवघड गेला कर आत्महत्या
कुणी दगा दिला कर आत्महत्या
हट्ट नाही पुरवला कर आत्महत्या
टेन्शन आल कर आत्महत्या
बायकोने ञास दिला कर आत्महत्या
नवर्याने छळले कर आत्महत्या
मुलगी झाली कर आत्महत्या
काय झालं कर आत्महत्या
आत्महत्या आत्महत्या आत्महत्या आत्महत्या आत्महत्या आत्महत्या
आज पेपर वाचा
टि व्ही पहा
रोज कुठे ना कुठे
कुठंल्या ना कुठंल्या कारणाने
कुणी ना कुणीतरी आत्महत्या करीत आहे.
हे पाहिलं
वाचल
ऐकल
की काळीज अगदी धस्स होते
काय चाललय हे.
आपण शिवाजी संभाजींच्या महाराष्ट्रात राहतोय आणि आत्महत्या करतोय या सारखे दुसरे दुर्दैव काय ?
काय शिकलो आपण शिवाजी महाराजांकडून
काय आदर्श घेतला त्यांचा
काय प्रेरणा घेतली
मग
कशासाठी करायची शिवजयंती
ती पण तिन तिन वेळा
का नाव घ्यायचे त्यांचे
का जयजयकार करायचा
कधी विचार करणार आहोत कि नाही.
आपल्याला जेवढी संकटे आली त्या पेक्षा हजार पटीने मोठी संकटे शिवरायांना आली. पण त्यांनी नाही आत्महत्या केली.
आज होणाऱ्या आत्महत्या कशा टाळता येतील..
आत्महत्तेची मानसिकता कशी बदलता येईल
त्या साठी काय करता येईल
कोणाच्याही घरातील कोणीही अस जाऊ नये ही माझी भावना आहे. पैसा कोणीही कमावते पण माणसे कमावणे महत्त्वाचे.
यासाठी मी व्याख्यानांच्या , पुस्तकाच्या लेखाच्या माध्यमातून प्रयत्न करतोय..
हा विषय फार महत्त्वाचा आहे. या साठी तुमची मला गरज आहे.
कोणाला काही दुःख असेल
टेन्शन असेल
तर ते मला सांगा
मी तुमच्या भावासारखा नव्हे भाऊच समजा.
आपण यातुन मार्ग काढू
पण आत्महत्या सारख्या अघोरी मार्गाने कोणी जाऊ नका
ही हात जोडून प्रार्थना करतो.
विचार पटले तर पुढे पाठवा
आणि कुणालातरी आत्महत्तेपासुन वाचवा.

जब मुट्ठी भर मराठा सैनिक, 10 हजार की फौज़ पर पड़ गये थे भारी
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

हमारे इतिहास का हर पन्ना युद्धों से भरा पड़ा हुआ है. कभी अंग्रेज तो कभी मुग़ल तो कभी कोई और. हर बार अपनी अस्मिता और अखंडता तो बचाने के लिए हमारे देश में युद्ध लड़ा गया और इतिहास बनता चला गया. ये इतिहास के पन्ने रोमांच, साहस, धैर्य और वीरता को हमारे सामने उदाहरण प्रस्तुत करते हैं.

आज हम आपको एक ऐसे ही इतिहास के युद्ध के बारे में बताने जा रहे हैं जिसमें मात्र 3500 की संख्या में सैनिक 10 हजार से अधिक की दुश्मनों की फ़ौज पर भारी पड़ गई थी और युद्ध जीत लिया था. तो पढ़िए और जानिए एक ऐसे युद्ध के बारे में जो शायद ही आप जानते हों-

1. महाराष्ट्र के कोल्हापुर में 28 नवम्बर 1659 को यह युद्ध लड़ा गया था. कोल्हापुर में लड़े जाने के कारण इसे कोल्हापुर का युद्ध कहते हैं.

2. इस युद्ध में शिवाजी के नेतृत्व में मराठी सेना ने आदिलशाही फौजों को करारी शिकस्त दी थी.

3. मुट्ठी भर सैनिकों के साथ यह युद्ध जीतना शिवाजी की बेहतर रणनीति की वजह से संभव हुआ था.

4. कोल्हापुर के युद्ध से कुछ दिन पहले ही शिवाजी ने बीजापुर के सेनापति को हराकर उनके बहुत सारे दुर्ग जीत लिए थे.

5. शिवाजी को रोकने के लिए बीजापुर से रुस्तम खान 10 हजार सैनिकों को साथ में लेकर आगे चला और कोल्हापुर में उसका सामना शिवाजी से हुआ.

6. रुस्तम जमान आदिलपुर की सबसे शक्तिशाली सेना के साथ आया था. उसकी सेना में फजल खान, मलिक इत्बर,याकूब खान,अंकुश खान,हसन खान और संताजी घटके जैसे युद्धकला में पारंगत सरदार थे.

7. रुस्तम जमान ने पहले पंक्ति में हाथियों को खड़ा किया था और वो खुद सेना ने केंद्र में था जिससे बेहतर संचालन रहे.

8. शिवाजी के साथ उनकी सेना में नेताजी पालकर, सरदार गोदाजीराजे, हीरोजी इंगले, भीमाजी वाघ, सिद्धि हलाल और महादीक जैसे सरदार मौजूद थे. शिवाजी ने केंद्र की कमान स्वयं संभाली थी.

9. जैसे ही युद्ध शुरू हुआ शिवाजी की पूर्व योजना के तहत पूरी सेना से एक साथ आदिलशाही सेना पर हमला बोल दिया. एक भयंकर युद्ध के बाद मराठी सेना युद्ध जीत गई. रुस्तम जमान अपने सैनिकों के साथ बीच युद्ध से मैदान छोड़कर भाग गया.

10. इस युद्ध में जहां बीजापुर के 7 हजार से ज्यादा सैनिक मारे गए तो वहीँ दूसरी ओर मराठों ने लगभग 1 हजार सैनिकों को खोया.

11. कोल्हापुर का युद्ध जीतने के साथ जी शिवाजी का एक बड़े इलाके पर अधिपत्य हो गया और फिर मराठों ने शिवाजी के नेतृत्व में आदिलशाही के बाकी इलाकों को जीतना शुरू कर दिया.

12. शिवाजी आदिलशाही के एक किले खेलना को जीतना चाहते थे लेकिन उसकी सुरक्षित स्थिति के कारण उसे जीतना आसान ना था.

13. शिवाजी ने इसके लिए एक योजना बनाई जिसके अंतर्गत उसके कुछ सैनिक मराठों से बगावत का नाटक करके दुश्मनों से मिल गए जाकर और फिर शिवाजी के हमला करते ही उन्होंने भीतर से भी आघात कर अपनी जीत सुनिश्चित की.

14. खेलना किले को जीतने के बाद शिवाजी ने इसका नाम बदलकर विशालगढ़ रख दिया.

 एका मशिदीजवळ एक पाणीपुरी वाला
पाणीपुरी विकत
उभा होता...
चार काँलेज तरुणी पाणीपुरी खात
होत्या ....
मशिदीतून एक मुसलमान म्हतारा बाहेर आला.
रस्ता ओलांडायचा होता त्याला ......
पण गडबडीत
रिक्षा च्या आडून आलेला दुचाकीस्वार लक्षात
आला नसावा...
मोटारसायकलच्या धक्क्याने
म्हतारा कोलमडून पडला ,
मोटारसायकलच्याच मागे वीस
बाविस वयाचा एक मुलगा सायकलवर येत
होता.....
सायकल वर पार्सल ची पिशवी बहुधा
डिलिव्हरी बाँय
असावा..
अंगात जर्किन ..त्यावर
छातीच्या डावीकडे ..छत्रपतींचा देखणा ,
रुबाबदार फोटो.
त्याने त्या वृध्दाला पडताना पाहिले...
आणि
क्षणार्धात
त्याने पिशवीसहीत सायकल रोडवर सोडून
दिली..
सायकल ,
पिशवी रोडवर पडली ...
धावत जाऊन त्याने त्या वृध्दाला उठवले ,
त्याचे कपडे
झटकले..त्याला रोड पार करुन दिला.
मग परत
येऊन पिशवी ,
सायकल उचलली व आपल्या रस्त्याने निघून
गेला....
.
हे सर्व पाहून त्या चौघींपैकी एक जी बहुतेक
मराठा असावी...
तीच्या तोंडून आपसूक बाहेर
पडलं....
"हा खरा माझ्या राजांचा मावळा
"....हे ऐकून
तिघी हसल्या आणि एक म्हणाली ," लग्न
करशील
त्याच्याशी "
हे ऐकून पहिली मुलीने सुरेख उत्तर
दिलं...
म्हणाली ,
" का ? काय
वाईट आहे...
बापकमाईची गाडी फिरवत
नाही..
कष्ट करुन पोट
भरतो...
माझ्या राजाचा मावळा आहे म्हणून
मुसलमान
वृध्दाला मदत केली इतकी माणुसकी..,
१४ फेब्रुवारी ला गुलाब हातात घेऊन
दरवर्षी नवीन मुलगी शोधत
फिरणार् या माकडांपेक्षा असा मुलगा कधीही
चांगलाच !!"
कौतुक वाटलं ....
मुलीचं नाही
तिच्या आईबाबांचे
ज्यांनी तिला हे पारखण्याची नजर दिली..
मित्रांनो आपण आपल्या गाडीवर , जर्किन्सवर.
छत्रपतींचा फोटो घेतो
पण महाराजांना
शोभणारे वर्तन जमत नसेल तर महाराजांना गाडीवर अंगावर
मिरवू नका....
🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
जर माझ्या शिवरायांचे
आयुष्य शतकाच्या
पार असते ।
तर, आज सर्व शेतकऱ्यांचा
घराला 🏤 सोन्याचे दार 🚪
असते...!!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय
.....
✅शाहिस्तेखानला
रोज "डायरी" लिहिण्याची
सवय होती.
त्या डायरीचे नाव
"शाहिस्तेखान बुर्जी"
असे आहे...
त्यामध्ये
"शिवरायांनी" केलेल्या
हल्ल्याच्या प्रसंग
त्याने नमूद केलेला आहे.
आणि
याच बुर्जीत खानानं
आणखी एक घटना नोंदवली आहे.
तो असं लिहितो,
"शिवराय आले
तसे तुफान वाऱ्यासारखे
लालमहालातून निघून गेले.
काही वेळाने गोंधळ थांबला.
शाहिस्तेखानाची एक बहिण
धावत धावत खानाकडे आली
आणि म्हणाली,
''भाईजान मेरी बेटी लापता हैं..!
मेरी बेटी लापता हैं भाईजान..!''
त्यावेळी
आपली बोटं छाटलेला
शाहिस्तेखान
स्मितहास्य करत म्हणाला,
''शिवाजीची माणसं
तिला पळवणार नाहीतच,
पण...!
जरी त्यांनी पळवली असेल
तरी "बेफिक्र" राहा...!
कारण....
तो "शिवाजी राजा"
पोटच्या लेकीसारखी
तिची काळजी घेईल...!
"अरे...!
इतका विश्वास दुश्मनालाही
महाराजांच्या चारित्र्यावर...!"
अर्थात...
ती मुलगी तिथेच
एका पिंपात लपून
बसली होती,
नंतर ती सापडली.
मित्रांनो...
हि गोष्टं सांगण्याच
तात्पर्य एवढचं कि,
"आज या सबंध
भारतीय समाजाला
"शिवाजी महाराजांसारख्या"
चारित्र्यवान महापुरुषाच्या
आदर्शाची खरी गरज आहे..!!!
छत्रपती......
शिवाजी महाराज कि जय..!!!
!!! - जय शिवराय !!!
👉🔴अमेरिकेच्या
बोस्टन विद्यापीठात.
"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू"
हा 100 मार्काचा पेपर
घेतला जातो...
👉🔵पाकिस्तानच्या
पाठ्यपुस्तकात
"आदर्श राजा असा असावा"
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा
धडा शिकवला जातो...
💥अनेक देशांमध्ये
'आदर्श राजे छत्रपतींचा'
इतिहास अभिमानाने शिकवतात...
😔पण आमचं दुर्दैव.....
आमच्याकडे
शिवरायांचा इतिहास
पुसण्याचाच प्रयत्न केला जातो...
गर्व असेल
शिवाजी महाराजांच्या
भूमीत जन्म घेतल्याचा
तर...
आदशॆ ठेऊण शेयर करा...!
👉शिवाजी महाराज
जर मुसलमानांचे विरोधक असते
तर …
शिवाजी महाराजांच्या
तोफखान्याचा प्रमुख
कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!
👉शिवाजी महाराजांच्या
आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
"दौलत खान"....!
👉शिवाजी महाराजांच्या
घोड-दलाचा प्रमुख
कोण होता.?
"सिद्दी हिलाल"....!
शिवाजी महाराजांचा
पहिला सर-सेनापती
कोण होता ?
"नूर खान"…. !
👉शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला---
"मदारी मेहतर"
शिवाजी महाराजांचा
एकमेव वकील
''काझी हैदर"
👉शिवाजी महाराजांचे
एकमेव चित्र उपलब्ध आहे
त्या चित्रकाराचे नाव
''मीर मोहम्मद"
आणि
👉 शिवाजी महाराजांना
अफझलखानाचा वध करण्यासाठी
वाघनख्या पाठवून देणारा…
"रुस्तुमे जमाल"
हा हि मुसलमान..!!!
जर एवढे मुसलमान अधिकारी
शिवाजी महाराजांच्या
सैन्यात असू शकतात
तर...
शिवाजी महाराज
मुसलमानाचे विरोधक
असू शकतात काय..???
👉शिवाजी महाराजांचे
31 बॉडीगार्ड होते.
त्यापैकी
10 मुसलमान होते..!
👉शिवाजी महाराजांनी
एकही मस्जिद पाडली नाही,
एकही कुराण
जाळले नाही.
याचा
गांभीर्याने विचार
या देशात
झाला पाहिजे...!
रायगड किल्ला राजधानी
बांधल्यानंतर तेथे
जगदीश्वराचे मंदिर बांधले.
महाराजांनी
मंत्र्याला विचारले,
''जगदीश्वराचे मंदिर बांधले"
पण
माझ्या मुसलमान
सैनिकासाठी
'मस्जिद' कुठे आहे..?
मंत्र्याने विचारले
'' महाराज,
जागा दाखवा...!''
महाराजांनी आपल्या
राजवाड्यासमोरील जागा
दाखवली
आणि
तेथे आपल्या
मुसलमान सैनिकासाठी
मस्जिद बांधून घेतली..!
👉🔴 हा इतिहास
आपल्या देशात का
सांगितला जात नाही ?
हा इतिहास
जर समाजापुढे गेला
तर...
या देशात
सामाजिक दुरी निश्चित
नाहीशी होईल...
👍कृपा करुन
हा आपल्या राजाचा इतिहास
लोकांसमोर आणून
जगाला दाखवा की,
"
आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध
नसुन तो फक्त अन्यायाविरुद्ध होता"!!
सर्वाना विनंती आहे कि,
काळजीपूर्वक वाचा व विचार करा .
शक्य तेवढा फोरवर्ड करा..
------------------------

■■■■■■■■■■■■■■■
      ⛳ *शिवाजी शहाजी भोसले* ⛳

        इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर...
        मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या

        प्रमाणावर.....राज्य करणारा राजा म्हणजे
              राजा शिवछत्रपती
                    यांना मानाचा मुजरा...!!
★★★★★★★★★★★

     *-: मराठी साम्राज्य अधिकारकाळ :-*
      (६ जून १६७४ - ३ एप्रिल १६८०)

             * -:  राज्यव्याप्ती  :-*

पश्चिममहाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत

●  *जन्म :-*            १९ फेब्रुवारी १६३०
                           शिवनेरी किल्ला, पुणे

●  *मृत्यू :-*             ३ एप्रिल १६८०, रायगड

●  *राज्याभिषेक :-*  ६ जून १६७४

●  *राजधानी*      :-  रायगड किल्ला

●  *वडील*          :-  शहाजीराजे भोसले

●  *आई*            :-   जिजाबाई

                      राजब्रीदवाक्य

_'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'_

    ■   *छत्रपती शिवाजीराजे भोसले*  ■

●  हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणार्‍या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.

●   महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ’शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी महाराजआणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजी महाराज्यांच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.

●  शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. विएतनामच्या युद्धात शिवकालिन् गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करुन् अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले.

                ■   *जन्म*   ■

    ⛳   *शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ*   ⛳

●  पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते.

●  इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात.
[03/04 1:06 PM] *रसुल खडकाळे*: ⛳⛳⛳ *शिवाजंली*⛳⛳⛳
     *शांत झाला वादळवारा समुद्रही तो थांबला!*
      *डोळ्यांत आसवे घेऊन रायगडही तो निजला!*
       *श्वास अखेरचा त्या वीर धुरंधराचा!*
        *आक्रोशली धरणी शोक रायगडाचा!*
        *शिवगर्जना थांबली नाही प्रकाश सूर्याचा!*
         *सिंहासन पोरके झाले राजा आमचा गेला.*
         *डोळ्यांत आसवे घेऊन रायगड तो निजला!*
          *तलवार म्यान झाली महाराष्ट्र धन्याची!*
          *शिवतेज मिटले गंगा अवतरली अश्रूंची!*
          *समाधी लागली घटना तीन एप्रिलची!*
          *कामधेनूचाही पान्हा आज कसा आटला.*
          *डोळ्यांत आसवे घेऊन रायगड तो निजला!*
          *छत्र हरपले रयतेचे कोण आता उरले.*
          *हे शिवराया लाख प्रजेचे हृदय आज चिरले!*
          *शिवाजंली तुला लेखणीची गीत मला स्फुरले!*
          *लाख अश्रूंचा अभिषेक होता, तुझ्या शवाला डोळ्यांत आसवे घेऊन रायगड तो निजला!*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🚩🚩🚩🚩🚩🚩⛳⛳⛳⛳
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
  *३एप्रिल १६८० छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले. तो शिवस्मृतीदिन म्हणून हे काव्य शिवरायांना समर्पित करुन अभिवादन करतो..*                                                    🙏 *जय शिवराय* 🙏
लाईक आणी कमेंट करण्यापेकश्या शेयर
कले तर खुप आनंद होईल


👆

उत्तर लिहिले · 19/2/2018
कर्म · 569225
3

खालील वेब साईट वर तुम्हाला शिवाजी महाराजांची संपूर्ण माहिती मिळेल .

शिवाजी महाराजांचा इतिहास

उत्तर लिहिले · 26/12/2016
कर्म · 15105
0

छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते.

शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी आपल्या मावळ्यांच्या साहाय्याने अनेक किल्ले जिंकले आणि मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.

शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना:

  • 1645: रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ.
  • 1659: अफजल खानाचा वध.
  • 1664: सुरतेवर छापा.
  • 1665: पुरंदरचा तह.
  • 1674: राज्याभिषेक आणि छत्रपती ही पदवी धारण.

शिवाजी महाराजांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याने आणि युद्धनीतीमुळे मराठा साम्राज्याला एक मजबूत आधार दिला. त्यांनी रयतेसाठी कल्याणकारी राज्य स्थापन केले.

शिवाजी महाराजांचे 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर निधन झाले.

अधिक माहितीसाठी काही उपयुक्त संकेतस्थळे:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 960

Related Questions

पंडित नेहरू यांनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल काय म्हटले आहे?
शिवाजी महाराज नाशिकमध्ये कोणत्या गावात तळ ठोकून बसले होते?
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार कधी उभारले?
माझा एक मित्र आहे, तो कायम स्त्रियांकडे चुकीच्या नजरेने बघतो, त्यांना न्याहाळतो आणि स्टेटस कायम महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे ठेवतो. राग न येता त्याला कसे समजावू?
खालीलपैकी कोणता साहित्यिक बुंदेला शासक छत्रसाल यांच्या दरबारात आणि छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात होते?
शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय? जिजामाता?
शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण काय होते?