
गुन्हेगारी तपास
0
Answer link
पोलिस आणि तपास नियमांविषयी माहिती खालीलप्रमाणे:
पोलिसांचे अधिकार
पोलिसांचे अधिकार
- अटक करण्याचा अधिकार: CrPC च्या कलम 41 नुसार, पोलिस अधिकाऱ्याला वॉरंटशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार आहे, जर त्या व्यक्तीने त्याच्या समोर दखलपात्र गुन्हा केला असेल, किंवा त्याच्याविरुद्ध गुन्हा केल्याचा संशय असेल.
- तपास करण्याचा अधिकार: CrPC च्या कलम 156 नुसार, पोलिस स्टेशनचा प्रभारी अधिकारी कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याचा तपास करू शकतो.
- झडती घेण्याचा अधिकार: CrPC च्या कलम 165 नुसार, पोलिस अधिकाऱ्याला कोणत्याही ठिकाणी झडती घेण्याचा अधिकार आहे, जर त्याला खात्री असेल की त्या ठिकाणी तपासासाठी आवश्यक असलेले पुरावे मिळू शकतात.
- FIR नोंदवणे: CrPC च्या कलम 154 नुसार, पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याला दखलपात्र गुन्ह्याबद्दल माहिती मिळाल्यास, तो FIR (First Information Report) नोंदवतो.
- तपास करणे: FIR नोंदवल्यानंतर, पोलिस अधिकारी गुन्ह्याचा तपास करतात, साक्षीदारांचे जबाब घेतात आणि पुरावे गोळा करतात.
- अटक करणे: तपासादरम्यान, जर पोलिसांना पुरेसा पुरावा मिळाला, तर ते आरोपीला अटक करू शकतात.
- चार्जशीट दाखल करणे: तपास पूर्ण झाल्यावर, पोलिस अधिकारी न्यायालयात चार्जशीट (आरोपपत्र) दाखल करतात.
- शांत राहण्याचा अधिकार: घटनेच्या कलम 20(3) नुसार, आरोपीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.
- वकिलाचा अधिकार: CrPC च्या कलम 303 नुसार, प्रत्येक आरोपीला स्वतःच्या आवडीचा वकील नेमण्याचा अधिकार आहे.
- जामिनाचा अधिकार: आरोपीला जामिनावर सुटण्याचा अधिकार आहे, जर गुन्हा जामीनपात्र असेल तर.
- पोलिसांनी आरोपीला मारहाण करू नये.
- तपासादरम्यान आरोपीच्या मानवाधिकारंचे उल्लंघन होऊ नये.
- महिला आरोपींची चौकशी महिला पोलिस अधिकाऱ्यासमोरच करावी.
- महाराष्ट्र पोलिस: mahapolice.gov.in
- भारतीय दंड संहिता (IPC): legislative.gov.in
- Criminal Procedure Code (CrPC): cdnbbsr.s3waas.gov.in
0
Answer link
1. घटनास्थळाची पाहणी:
2. पुरावे गोळा करणे:
3. साक्षीदारांची जबानी:
4. संशयितांची चौकशी:
5. तांत्रिक तपास:
6. शवविच्छेदन अहवाल:
7. आरोपपत्र दाखल करणे:
16
Answer link
नार्को टेस्टला आपण सामान्य नागरिक जसं समजतो तसं ते मुळीच नाही.
नार्को टेस्ट म्हणजे काय ?
आपण वाचतांना, पाहताना, जागी असतांना शुद्धीवर असतो अर्थात कोन्शेअस असतो. आणि आपण जेव्हा शुद्धीवर असतो तेव्हाच कल्पना करु शकतो ज्याला इमाजिनेशन म्हणतात. आपल्याला माहित आहे की जेव्हापण आपण खोट बोलतो तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेस आपले इमाजिनेशन वापरतो अगदी बरोबर ना..
हो नार्को टेस्टमध्ये पेशंटची शुद्ध हरपली जाते जेणे करुन त्याला इमाजिनेशनच करता येऊ नये. अशी व्यक्तीची शुद्ध ६०% - ७०% नसते म्हणजे त्याला विचार, कल्पनाच करता येत नाही. अशा व्यक्तीला काही विचारले तरी तो विचार करु शकत नाही. तो तेवढच बोलतो जे त्याला अगोदरच माहित असते.
नार्को टेस्टसाठी पेशंटला सोडीयम पेंटोथल किंवा सोडीयम अमेटल देतात जे पेशंटच्या वयावर, शरिरावर अवलंबून असते. डोस जर चुकला तर पेशंट पुर्णताः कोमामध्ये जाऊ शकतो.
नार्को टेस्ट वैध असते का ?
तुम्हीच विचार करा ना.. ज्या व्यक्तीची शुद्ध हरपली आहे जो नीट विचार करु शकत नाहीये तो खरचं सांगतोय असं कशावरुन ?
तसं ही पेशंट सेमी कोन्शेअस असल्यामुळे त्याला नीट बोलताही येत नाही म्हणून प्रश्न विचारले जरी तरी ते खुप ठराविक आणि छोटेसे असावे लागतात जसे की तुझे नाव काय? तु खुन केलाय का? असे...
नार्को टेस्ट आणि अजुन एक मेंदूवर तात्पुरता ताबा मिळवणारी टेस्ट जिला P३०० टेस्ट म्हणतात ती केली जाते आणि शेवटी दोन्ही टेस्टचे रिझल्ट एकत्र करुन पडताळणी होते..
दोन्ही टेस्ट आणि P३०० चे रिझल्ट खरेखुरे आहेत अस नाही होत. त्याला कारण मानसिक आहे.
आपण ज्या गोष्टींचे विचार सतत करतो, ज्या व्यकिसोबत सतत राहतो त्या सगळ्यांचे आपल्या मनात ठसे इंप्रेशन पडतात आणि जेव्हा आपण सेमी कोन्शेअस असतो तेव्हा तेच डोक्यात राहतात. "मनी वसे ते स्वप्नी दिसे" हे खरचं आहे.
अशा वेळेस त्या रिझल्टवर पुर्णपणे विश्वास ठेवावा ऐवढे वेडे न्यायालय मुळीच नाही.
म्हणुनच प्रत्येक जणावर नार्को टेस्ट नाही करत आणि केली तरी तसा न्यायाधीश परवानगी देतात. आणि त्यांचे रिझल्टचा वापर पुराव्यासाठीच करता.. निर्णय देण अशक्य आहे हो..
नार्को टेस्ट म्हणजे काय ?
आपण वाचतांना, पाहताना, जागी असतांना शुद्धीवर असतो अर्थात कोन्शेअस असतो. आणि आपण जेव्हा शुद्धीवर असतो तेव्हाच कल्पना करु शकतो ज्याला इमाजिनेशन म्हणतात. आपल्याला माहित आहे की जेव्हापण आपण खोट बोलतो तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेस आपले इमाजिनेशन वापरतो अगदी बरोबर ना..
हो नार्को टेस्टमध्ये पेशंटची शुद्ध हरपली जाते जेणे करुन त्याला इमाजिनेशनच करता येऊ नये. अशी व्यक्तीची शुद्ध ६०% - ७०% नसते म्हणजे त्याला विचार, कल्पनाच करता येत नाही. अशा व्यक्तीला काही विचारले तरी तो विचार करु शकत नाही. तो तेवढच बोलतो जे त्याला अगोदरच माहित असते.
नार्को टेस्टसाठी पेशंटला सोडीयम पेंटोथल किंवा सोडीयम अमेटल देतात जे पेशंटच्या वयावर, शरिरावर अवलंबून असते. डोस जर चुकला तर पेशंट पुर्णताः कोमामध्ये जाऊ शकतो.
नार्को टेस्ट वैध असते का ?
तुम्हीच विचार करा ना.. ज्या व्यक्तीची शुद्ध हरपली आहे जो नीट विचार करु शकत नाहीये तो खरचं सांगतोय असं कशावरुन ?
तसं ही पेशंट सेमी कोन्शेअस असल्यामुळे त्याला नीट बोलताही येत नाही म्हणून प्रश्न विचारले जरी तरी ते खुप ठराविक आणि छोटेसे असावे लागतात जसे की तुझे नाव काय? तु खुन केलाय का? असे...
नार्को टेस्ट आणि अजुन एक मेंदूवर तात्पुरता ताबा मिळवणारी टेस्ट जिला P३०० टेस्ट म्हणतात ती केली जाते आणि शेवटी दोन्ही टेस्टचे रिझल्ट एकत्र करुन पडताळणी होते..
दोन्ही टेस्ट आणि P३०० चे रिझल्ट खरेखुरे आहेत अस नाही होत. त्याला कारण मानसिक आहे.
आपण ज्या गोष्टींचे विचार सतत करतो, ज्या व्यकिसोबत सतत राहतो त्या सगळ्यांचे आपल्या मनात ठसे इंप्रेशन पडतात आणि जेव्हा आपण सेमी कोन्शेअस असतो तेव्हा तेच डोक्यात राहतात. "मनी वसे ते स्वप्नी दिसे" हे खरचं आहे.
अशा वेळेस त्या रिझल्टवर पुर्णपणे विश्वास ठेवावा ऐवढे वेडे न्यायालय मुळीच नाही.
म्हणुनच प्रत्येक जणावर नार्को टेस्ट नाही करत आणि केली तरी तसा न्यायाधीश परवानगी देतात. आणि त्यांचे रिझल्टचा वापर पुराव्यासाठीच करता.. निर्णय देण अशक्य आहे हो..