
विमान वाहतूक
5
Answer link
भारतात एकूण ४८६ विमानतळ, हवाई पट्ट्या, उड्डाणtraining शाळा आणि लष्करी तळ आहेत. नियोजित व्यावसायिक उड्डाणे असलेले १२३ विमानतळ आहेत, यातील काही दुहेरी नागरी आणि सैन्याच्या वापरासाठी आहेत, तर ३४ आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.
8
Answer link
विमानतळाचे नाव होताच धावपट्टीवर धावणारया विमानाचे दृश्य सर्वांच्या डोळ्यासमोर येते. परंतु न्यूझीलंडमध्ये असे विमानतळ आहे ज्यास जगातील सर्वात विचित्र विमानतळ म्हटले जाते.विमानतळ गिरबर्न शहराबाहेर आहे. हे विमानतळ दोन प्रकारे वापरले जाते. एक रेल्वे लाइन म्हणून आणि दुसरे विमानतळ म्हणून. ही गाडी थेट पामर्स्टन उत्तर ते गिसबोर्न पर्यंत जाते. गाड्या गेल्यानंतर या विमानतळावर विमानांचे लँडिंग केले जाते. येथे धावपट्टीच्या मध्यभागी गाड्या धावतात.जगातील एकमेव असे ठिकाण आहे. ट्रेन जाण्यासाठी विमानाला वाट पाहावी लागते हे सुद्धा जगातील एकमेव आणि दुर्मिळ उदाहरण आहे.
हे विमानतळ न्यूझीलंडमध्ये आहे. या विमानतळावरील विमानांना रेल्वे जाण्याची वाट पहावी लागते कारण या विमानतळाच्या धावपट्टीवरच रेल्वे ट्रॅक आहे.न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडजवळ गिसबोर्न एयरपोर्ट नावाचे हे विमानतळ स्थित आहे.येथे सकाळी ६:३० ते रात्री ८:३० वाजेपर्यंत रेल्वे मार्ग आणि विमानतळाचा रनवे दोन्ही वर सारखी रेल्वे आणि विमानाची ये जा सुरु असते.
रोज रात्री ८:३० वाजता रनवे बंद केला जातो. या एयरपोर्टवरून 60 पेक्षा अधिक देशांतर्गत विमानाचे उड्डाण होते. तसेच 15 लाख प्रवासी वर्षभर येथून प्रवास करतात.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,रेल्वे मार्ग हा रनवेच्या अगदी मध्यातून गेला आहे.अनेक वर्षांपुर्वी ही बांधणी करण्यात आल्याने, रेल्वे आणि विमान या दोघांसाठी एकच परिसर असेल, याची विचार झाला नव्हता. त्यामुळे ट्रेन आली तर विमानाला थांबवले जाते आणि विमानाची वेळ असेल तर ट्रेनला थांबवले जाते.
पण ट्रेनला सिग्नल मिळण्याचे प्रमाण फारच कमी आहे. बिचाऱ्या विमानांनाच ट्रेनची जास्त प्रतीक्षा करावी लागते.धावपट्टीवर रेल्वे रुळामुळे बर्याच वेळा विमानाला खाली उतरण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. ट्रेन आणि विमान दोन्ही चालविण्यापूर्वी वाहतूक नियंत्रकाकडून परवानगी घ्यावी लागते. विमानतळ प्राधिकरणासाठी येथे काम करणे खूप आव्हानात्मक आहे.
http://bit.ly/3bbGIE1

हे विमानतळ न्यूझीलंडमध्ये आहे. या विमानतळावरील विमानांना रेल्वे जाण्याची वाट पहावी लागते कारण या विमानतळाच्या धावपट्टीवरच रेल्वे ट्रॅक आहे.न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडजवळ गिसबोर्न एयरपोर्ट नावाचे हे विमानतळ स्थित आहे.येथे सकाळी ६:३० ते रात्री ८:३० वाजेपर्यंत रेल्वे मार्ग आणि विमानतळाचा रनवे दोन्ही वर सारखी रेल्वे आणि विमानाची ये जा सुरु असते.
रोज रात्री ८:३० वाजता रनवे बंद केला जातो. या एयरपोर्टवरून 60 पेक्षा अधिक देशांतर्गत विमानाचे उड्डाण होते. तसेच 15 लाख प्रवासी वर्षभर येथून प्रवास करतात.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,रेल्वे मार्ग हा रनवेच्या अगदी मध्यातून गेला आहे.अनेक वर्षांपुर्वी ही बांधणी करण्यात आल्याने, रेल्वे आणि विमान या दोघांसाठी एकच परिसर असेल, याची विचार झाला नव्हता. त्यामुळे ट्रेन आली तर विमानाला थांबवले जाते आणि विमानाची वेळ असेल तर ट्रेनला थांबवले जाते.
पण ट्रेनला सिग्नल मिळण्याचे प्रमाण फारच कमी आहे. बिचाऱ्या विमानांनाच ट्रेनची जास्त प्रतीक्षा करावी लागते.धावपट्टीवर रेल्वे रुळामुळे बर्याच वेळा विमानाला खाली उतरण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. ट्रेन आणि विमान दोन्ही चालविण्यापूर्वी वाहतूक नियंत्रकाकडून परवानगी घ्यावी लागते. विमानतळ प्राधिकरणासाठी येथे काम करणे खूप आव्हानात्मक आहे.
http://bit.ly/3bbGIE1

2
Answer link
🛬 *'टेबलटॉप रनवे' म्हणजे काय ? विमानांचे अपघात होण्याचे चान्सेस का जास्त असतात ?*
*🔰📶MAHA DIGI | GK.KNOWLEDGE*
🤔 केरळच्या कोझिकोडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात दोन वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर टेबलटॉप रनवे ची चर्चा जास्त होऊ लागली. हा टेबलटॉप रनवे म्हणजे काय प्रकार असतो ते जाणून घेऊ...
🔍 *टेबलटॉप रनवे कशाला म्हणतात ?*
▪️टेबलटॉप रनवे हा एखाद्या पठारावर असतो.
▪️हा रनवे जिथे सुरू होतो आणि संपतो अशा दोन्ही बाजूंना दरीसारखा खोलगट भाग असतो.
▪️या रनवेच्या पुढे जास्त भाग नसतो.
▪️डोंगराळ भागात किंवा टेकडीच्या माथ्यावर टेबलटॉप रनवे असतात.
👀 *भारतात टेबलटॉप रनवे कुठे आहेत ?*
• भारतात कोझिकोड विमानतळा व्यक्तिरिक्त मँगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मिझोरमामध्ये असलेले लेंगपुई विमानतळ येथे टेबलटॉप रनवे आहे.
💥 *अपघात होण्याची जास्त भीती का ?*
🛩️ अनेकदा वैमानिकांना रनवे पठारावर नसून टेकडीखालच्या भागात जमिनीवगत असल्याचा भास होतो आणि यामुळेच अपघात होतात.
🛩️ या रनवेवर लँडिंग करताना किंवा उड्डाण करताना खूप खबरदारी घ्यावी लागते.
👉 *केरळचा अपघात आणि टेबलटॉप रनवे*
● एअर इंडिया एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, कोझिकोडमधील करिपूर विमानतळावर विमान लँडिग करताना घसरले.
● अनेकजण हा अपघात विमातळाचा रनवे 'टेबलटॉप रनवे' असल्यामुळे झाल्याचा अंदाज करत आहेत.
● या विमानात १८४ प्रवासी आणि २ वैमानिकांसह क्रूचे ६ सदस्य होते.
● हे विमान कोझिकोड येथे पोहोचले आणि रनवे पार करून भिंतीवर धडकले.
● त्यामध्ये विमानाचे दोन भाग झाले आणि दरीत कोसळले.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
*🔰📶MAHA DIGI | GK.KNOWLEDGE*
🤔 केरळच्या कोझिकोडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात दोन वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर टेबलटॉप रनवे ची चर्चा जास्त होऊ लागली. हा टेबलटॉप रनवे म्हणजे काय प्रकार असतो ते जाणून घेऊ...
🔍 *टेबलटॉप रनवे कशाला म्हणतात ?*
▪️टेबलटॉप रनवे हा एखाद्या पठारावर असतो.
▪️हा रनवे जिथे सुरू होतो आणि संपतो अशा दोन्ही बाजूंना दरीसारखा खोलगट भाग असतो.
▪️या रनवेच्या पुढे जास्त भाग नसतो.
▪️डोंगराळ भागात किंवा टेकडीच्या माथ्यावर टेबलटॉप रनवे असतात.
👀 *भारतात टेबलटॉप रनवे कुठे आहेत ?*
• भारतात कोझिकोड विमानतळा व्यक्तिरिक्त मँगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मिझोरमामध्ये असलेले लेंगपुई विमानतळ येथे टेबलटॉप रनवे आहे.
💥 *अपघात होण्याची जास्त भीती का ?*
🛩️ अनेकदा वैमानिकांना रनवे पठारावर नसून टेकडीखालच्या भागात जमिनीवगत असल्याचा भास होतो आणि यामुळेच अपघात होतात.
🛩️ या रनवेवर लँडिंग करताना किंवा उड्डाण करताना खूप खबरदारी घ्यावी लागते.
👉 *केरळचा अपघात आणि टेबलटॉप रनवे*
● एअर इंडिया एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, कोझिकोडमधील करिपूर विमानतळावर विमान लँडिग करताना घसरले.
● अनेकजण हा अपघात विमातळाचा रनवे 'टेबलटॉप रनवे' असल्यामुळे झाल्याचा अंदाज करत आहेत.
● या विमानात १८४ प्रवासी आणि २ वैमानिकांसह क्रूचे ६ सदस्य होते.
● हे विमान कोझिकोड येथे पोहोचले आणि रनवे पार करून भिंतीवर धडकले.
● त्यामध्ये विमानाचे दोन भाग झाले आणि दरीत कोसळले.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
0
Answer link
नमस्कार,
बोर्डिंग पास:
- बोर्डिंग पास हा विमान प्रवासासाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा दस्तावेज आहे.
- तसेच तो विमानतळावर विमान कंपनीच्या काउंटरवर किंवा ऑनलाइन वेब चेक-इनद्वारे मिळवता येतो.
बोर्डिंग पास कोणाला मिळतो:
- ज्या प्रवाशांनी विमान प्रवासासाठी तिकीट बुक केले आहे, त्यांना बोर्डिंग पास मिळतो.
- बोर्डिंग पास मिळवण्यासाठी प्रवाशाकडे वैध ओळखपत्र (Valid ID) असणे आवश्यक आहे.
फ्री मध्ये बोर्डिंग पास:
- बोर्डिंग पास मोफत मिळतो. एअरलाईन कंपनी प्रवाशांना मोफत बोर्डिंग पास देते.
- तुम्ही एअरलाईनच्या वेबसाइटवरून किंवा ॲपवरून वेब चेक-इन करून बोर्डिंग पास डाउनलोड करू शकता.
बोर्डिंग पास साठी कोर्स:
- बोर्डिंग पास मिळवण्यासाठी कोणत्याही विशिष्ट कोर्सची आवश्यकता नाही.
अधिक माहितीसाठी, तुम्ही एअरलाईन कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.
धन्यवाद!
7
Answer link
विमान वाहतूकीचे प्रशासन जमिनीवरील वाहतुकीप्रमाणेच असते.
जसे की जमिनीवर रस्ते सरकार बांधते, पण त्यावर सरकारी वाहने चालू शकतात व खाजगी वाहनेही चालू शकतात. मात्र रस्त्यांची देखभाल, त्यावर कर हे सगळे कामे सरकार पाहते.
तसेच हवाई वाहतुकीचे आहे. प्रत्येक देशाला स्वतःची हवाई सीमा असते. या सीमेत चालणारी सगळी हवाई वाहतुकीवर सरकारी नियंत्रण असते. यात उडणारी विमाने सरकारी(एअर इंडिया) असू शकतात किंवा खाजगी(इंडिगो, स्पाईस जेट, जेट एअरवेज, ई.) कंपनीची असू शकतात. मात्र त्यांना सरकारची परवानगी घेऊन व्यवसाय करावा लागतो.
सर्व विमानांचे उड्डाणे व त्यांचे नियोजन जगभरातील सर्व विमानतळावरून केले जाते. देशातल्या देशातील उड्डाणाचे नियोजन देशपातळीवर केले जाते.
जसे की जमिनीवर रस्ते सरकार बांधते, पण त्यावर सरकारी वाहने चालू शकतात व खाजगी वाहनेही चालू शकतात. मात्र रस्त्यांची देखभाल, त्यावर कर हे सगळे कामे सरकार पाहते.
तसेच हवाई वाहतुकीचे आहे. प्रत्येक देशाला स्वतःची हवाई सीमा असते. या सीमेत चालणारी सगळी हवाई वाहतुकीवर सरकारी नियंत्रण असते. यात उडणारी विमाने सरकारी(एअर इंडिया) असू शकतात किंवा खाजगी(इंडिगो, स्पाईस जेट, जेट एअरवेज, ई.) कंपनीची असू शकतात. मात्र त्यांना सरकारची परवानगी घेऊन व्यवसाय करावा लागतो.
सर्व विमानांचे उड्डाणे व त्यांचे नियोजन जगभरातील सर्व विमानतळावरून केले जाते. देशातल्या देशातील उड्डाणाचे नियोजन देशपातळीवर केले जाते.
7
Answer link
*वालचंद हिराचंद*
*भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना काढला*
*स्मृतिदिन - ८ एप्रिल इ.स. १९५३*
वालचंद हिराचंद यांचा जन्म २३ ऑक्टोबर इ.स. १८८२ ला सोलापूर येथे झाला. वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती, म्हणून ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले. बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू केले. बार्शी लाइट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे १४ वर्षे त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली. एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण व हार्बर ब्रँच लाइन यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले. मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली. मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू नदीवरील व इरावती नदीवरील पूल बांधण यांसह अनेक छोट्या मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये वालचंद हिराचंद यांनी त्यांच्यातील धडाडी दाखवली.
ब्रिटिश जहाज कंपन्यांना झुकते माप देण्याच्या भूमिकेमुळे या व्यवसायात त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले होते; मात्र न डगमगता ब्रिटिश व्यवस्थेशी त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली; तसेच ब्रिटिशांच्या मर्जीतील जहाजे चालवणारी बीआय(ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगशन कंपनी) ही कंपनी विकत घेण्याची भाषा केली.
जहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले. बॉम्बे सायकल अॅन्ड मोटार ही मोटारनिर्मिती कंपनी आणि विमाननिर्मितीसाठी हिंदुस्थान एअरक्राफ्ट या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. पाइप फाउंड्री, खाणकाम, रायफल बनवणे, सॉ मिल, चॉकलेट व साखर कारखाना आदी क्षेत्रे त्यांनी काबीज केली. साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा प्रकल्प राबविला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.
प्रीमिअर इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड, सिंदिया स्टीमशिप कंपनी, रावळगाव शुगर फॅक्टरी, अॅक्रो इंडिया, बॉम्बे सायकल अॅन्ड मोटार कंपनी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन, इंडियन ह्यूम पाइप, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, नॅशनल रायफल्स, वालचंद कूपर लिमिटेड, वालचंदनगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली.
उल्लेखनीय
डिसेंबर २३, इ.स. १९४० रोजी हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना त्यांनी, तत्कालीन म्हैसूर राज्यात बंगलोर येथे सुरू केला. याच 'हिंदुस्थान एअरक्रॉफ्ट लिमिटेड' कंपनीचे पुढे इ.स. १९६४ साली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असे नामांतर झाले. या कंपनीने आजपर्यंत, भारतातील अत्याधुनिक विमानांच्या निर्मितीचे आणि देखभालीचे काम केले आहे.
संकलन
आर. एम.डोईफोडे
शिक्षण अधिकारी
डाॅ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल पुणे. 41
======================================
*भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना काढला*
*स्मृतिदिन - ८ एप्रिल इ.स. १९५३*
वालचंद हिराचंद यांचा जन्म २३ ऑक्टोबर इ.स. १८८२ ला सोलापूर येथे झाला. वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती, म्हणून ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले. बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू केले. बार्शी लाइट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे १४ वर्षे त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली. एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण व हार्बर ब्रँच लाइन यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले. मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली. मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू नदीवरील व इरावती नदीवरील पूल बांधण यांसह अनेक छोट्या मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये वालचंद हिराचंद यांनी त्यांच्यातील धडाडी दाखवली.
ब्रिटिश जहाज कंपन्यांना झुकते माप देण्याच्या भूमिकेमुळे या व्यवसायात त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले होते; मात्र न डगमगता ब्रिटिश व्यवस्थेशी त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली; तसेच ब्रिटिशांच्या मर्जीतील जहाजे चालवणारी बीआय(ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगशन कंपनी) ही कंपनी विकत घेण्याची भाषा केली.
जहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले. बॉम्बे सायकल अॅन्ड मोटार ही मोटारनिर्मिती कंपनी आणि विमाननिर्मितीसाठी हिंदुस्थान एअरक्राफ्ट या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. पाइप फाउंड्री, खाणकाम, रायफल बनवणे, सॉ मिल, चॉकलेट व साखर कारखाना आदी क्षेत्रे त्यांनी काबीज केली. साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा प्रकल्प राबविला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.
प्रीमिअर इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड, सिंदिया स्टीमशिप कंपनी, रावळगाव शुगर फॅक्टरी, अॅक्रो इंडिया, बॉम्बे सायकल अॅन्ड मोटार कंपनी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन, इंडियन ह्यूम पाइप, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, नॅशनल रायफल्स, वालचंद कूपर लिमिटेड, वालचंदनगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली.
उल्लेखनीय
डिसेंबर २३, इ.स. १९४० रोजी हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना त्यांनी, तत्कालीन म्हैसूर राज्यात बंगलोर येथे सुरू केला. याच 'हिंदुस्थान एअरक्रॉफ्ट लिमिटेड' कंपनीचे पुढे इ.स. १९६४ साली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असे नामांतर झाले. या कंपनीने आजपर्यंत, भारतातील अत्याधुनिक विमानांच्या निर्मितीचे आणि देखभालीचे काम केले आहे.
संकलन
आर. एम.डोईफोडे
शिक्षण अधिकारी
डाॅ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल पुणे. 41
======================================
1
Answer link
एअर इंडिया वगळता सर्व कंपन्या जी विमान सेवा पुरवतात ती पूर्णपणे खाजगी आहे.
परंतु सरकार चे त्यावर बारीक लक्ष असते.
लवकरच एअर इंडिया देखील खाजगी केली जाईल. कारण कंपनी खूप तोट्यात आहे.
परंतु सरकार चे त्यावर बारीक लक्ष असते.
लवकरच एअर इंडिया देखील खाजगी केली जाईल. कारण कंपनी खूप तोट्यात आहे.