
त्वचा
0
Answer link
रेटिनॉल हे व्हिटॅमिन ए (Vitamin A) चा एक प्रकार आहे, जे त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे:
- त्वचेवरील सुरकुत्या कमी करते: रेटिनॉल त्वचेतील कोलेजनचे (collagen) उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचा घट्ट होते आणि सुरकुत्या कमी होतात.
- पिंपल्स कमी करते: हे त्वचेतील तेल उत्पादन नियंत्रित करते आणि रोमछिद्रांमधील (pores) घाण आणि बॅक्टेरिया (bacteria) काढून टाकते, ज्यामुळे पिंपल्स कमी होतात.
- त्वचेचा रंग सुधारते: रेटिनॉल त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा नितळ आणि चमकदार दिसते.
- त्वचेला तरुण ठेवते: हे त्वचेला Repair करते आणि नवीन पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देते, ज्यामुळे त्वचा तरुण आणि ताजीतवानी राहते.
रेटिनॉलचा वापर सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण ते काही त्वचेच्या प्रकारांसाठी योग्य नसू शकते किंवा त्याचे दुष्परिणाम (side effects) देखील दिसू शकतात.
अधिक माहितीसाठी:
0
Answer link
मला माफ करा, मला नक्की कशाबद्दल मदत करायची आहे, हे स्पष्ट होत नाही आहे. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा जेणेकरून मी तुम्हाला योग्य माहिती देऊ शकेन.
1
Answer link
ओठांवर पुरळ येण्याची कारणे:
उष्णता
काही जणांना जास्त चहा पिल्याने पण येतो
पोट साफ नसणे
यामुळे पुरळ येतो.
उपाय
मेडिकल मध्ये क्रीम मिळते.
डॉक्टरांचा सल्ला घेऊन क्रीम घ्या.
उष्णता
काही जणांना जास्त चहा पिल्याने पण येतो
पोट साफ नसणे
यामुळे पुरळ येतो.
उपाय
मेडिकल मध्ये क्रीम मिळते.
डॉक्टरांचा सल्ला घेऊन क्रीम घ्या.
8
Answer link
उन्हात काम करून त्वचा जळू नये, याला इंग्रजीत सनबर्न म्हणतात, हे होऊ नये म्हणून सनस्क्रीन मलम बाजारात मिळतात.
चांगल्या दर्जाचे कुठलेही सनस्क्रीन खरेदी करून उन्हात जायच्या आधी चेहऱ्यावर लावत जा.
जर तुम्ही याआधी लावले नसेल तर काळजी घ्या, काही लोकांना सन स्क्रीनचा प्रादुर्भाव जाणवतो.
जर त्वचा लाल होऊन तुम्हाला वेगळा त्रास होत असेल तर त्वचारोग तज्ज्ञांकडून तपासून घ्या.
2
Answer link
गजकर्ण हा असा त्वचाविकार आहे की एकदा झाल्यावर परत येऊ शकतो. त्यामुळे त्याची योग्य ट्रीटमेंट घेणे, काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच डॉक्टर जोपर्यंत उपचार चालू ठेवण्यासाठी सांगतात, तोपर्यंत उपचार बंद करू नये. खूप वेळा असे होते की आपल्याला वाटते की आपण आता बरे झालो आहोत आणि आपण उपचार बंद करतो. पण तसे केले तर काही काळानंतर गजकर्ण परत येऊ शकते. त्यामुळे उपचार चालू ठेवा आणि कुठल्यातरी एकाच डॉक्टर कडे ट्रीटमेंट चालू ठेवा म्हणजे नक्की बरे व्हाल.