Topic icon

जलाशय

4
उत्तर : इस्त्राईल आणि जॉर्डन या देशांच्या सीमेवर असणाऱ्या या समुद्राची क्षरता 332%० इतकी आहे. सर्वसाधारण महासागरी जलाची क्षरता 35%०इतकी असते. जॉर्डन नदी ही एकच मोठी नदी या समुद्रास मिळते. कमी पर्जन्य, गोड्या पाण्याचा कमी पुरवठा व मोठ्या प्रमाणात होणारे  बाषपी भवन यांमुळे या समुद्राच्या पाण्याची क्षारता जास्त आहे. काही एक पेशीय जीवांव्यतिरिक्त येथे जी वसृष्टी नाही. जॉर्डन नदी व इतर लहान नद्यानमधून येणारे मासे येथे आले, की लगेचच मारतात. अतिक्षारातेमूळे क्षारांचे संचयन होऊन या समुद्रात 'क्षारस्तंभ' तयार झाले आहेत.मृत समुद्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील भूभाग सरासरी समुद्रसापाटीपासून कमी उंचावर आहे. जगातील सर्वात कमी उंची असलेला हा भूभाग असून, काही भागांत उंची -400 मीटर आहे.




माहिती येथेच संपलेली आहे.... धन्यवाद....!!!
उत्तर लिहिले · 8/10/2022
कर्म · 740
0
जगातील सर्वात मोठा जलसाठा महासागरांमध्ये आहे.
उत्तर लिहिले · 20/9/2022
कर्म · 53710
0

महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलाव आहेत.

गोंदिया जिल्ह्याला ‘तलावांचा जिल्हा’ का म्हणतात याची काही कारणे:

  • तलावांची संख्या: गोंदिया जिल्ह्यात मोठ्या संख्येने तलाव आहेत.
  • सिंचनासाठी उपयोग: येथील तलावांचा उपयोग शेती सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर करतात, त्यामुळे इथली अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होते.
  • पर्यटन: अनेक तलाव पर्यटकांसाठी आकर्षक स्थळ बनले आहेत.

गोंदिया जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन्ही प्रकारचे तलाव आढळतात.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1100
2
चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव वसंत सागर आहे.
वसंत सागर
उत्तर लिहिले · 16/12/2021
कर्म · 121765
0
भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
उत्तर लिहिले · 21/2/2023
कर्म · 9415
0
जगातील सर्वात मोठा जलसाठा पॅसिफिक महासागर हा आहे.
पॅसिफिक महासागराला प्रशांत महासागर असेही म्हटले जाते.
उत्तर लिहिले · 10/6/2021
कर्म · 25850
1

भीमा धरण किंवा भीमा सिंचन प्रकल्प या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण हे भीमा नदीवरील कृष्णा नदीची उपनदी आहे. हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या उजनी गावाजवळ असलेले एक चिनाकृती गुरुत्व धरण आहे.

​ विशेष म्हणजे हे धरण सोलापूर जिल्ह्यात असून या जिल्ह्यात थोडेसुद्धा पाऊस नाही पडला तरी हे धरण 100% भरते, त्याचे कारण पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागात पडणारा भरपूर पाऊस हे आहे.
उत्तर लिहिले · 12/10/2020
कर्म · 6750