2 उत्तरे
2
answers
नौदल व तटरक्षक दला विषयी माहिती मिळेल का?
3
Answer link
💁♂ *भारतीय नौदल आणि तटरक्षक दल यांविषयी थोडक्यात जाणून घेऊ*
*MAHA DIGI | Informative*
🛳 *भारतीय नौदलाविषयी*
♟भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलाची सागरी शाखा आहे आणि भारताचे राष्ट्रपती हे या दलाचे कमांडर-इन-चीफ (प्रमुख) आहेत.
♟भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.
♟छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना भारतीय नौदलाचे संस्थापक मानले जाते.
♟‘शं नो वरुण’ (संस्कृत) हे या दलाचे घोषवाक्य आहे. 1612 साली ईस्ट इंडिया कंपनीने जहाजांच्या रक्षणासाठी ‘मरीन’ शाखा उघडली.
♟त्यानंतर, 1934 साली ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ या दलाची स्थापना केली. 1950 साली दलाला वर्तमान नाव प्राप्त झाले.
♟1971 साली भारत-पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा दिवस म्हणजेच 4 डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
________________________________
*जाहिरातीसाठी संपर्क :-* 9168390345
________________________________
👨🏻✈ *भारतीय तटरक्षक दलाविषयी*
🚣🏻♂ भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलानंतर तटरक्षक दल सर्वात छोटे सशस्त्र सैन्यदल आहे.
🚣🏻♂ दिनांक 18 ऑगस्ट 1978 रोजी भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली.
🚣🏻♂ सागरी आर्थिक क्षेत्रांची सुरक्षा, किनारी सुरक्षा,समुद्री सुरक्षा, समुद्री पर्यावरण संरक्षण या भारतीय तटरक्षक दलाच्या जबाबदार्या आहेत.
🚣🏻♂ या दलाकडून अवैध कारवाया, दहशतवाद, अवैध शस्त्रास्त्र व्यापार, अवैध मानवी व्यापार मासेमारी, तस्करी, अंमली पदार्थांचा व्यापार इत्यादी रोखण्यासाठी कार्यवाही केली जाते.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
*MAHA DIGI | Informative*
🛳 *भारतीय नौदलाविषयी*
♟भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलाची सागरी शाखा आहे आणि भारताचे राष्ट्रपती हे या दलाचे कमांडर-इन-चीफ (प्रमुख) आहेत.
♟भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.
♟छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना भारतीय नौदलाचे संस्थापक मानले जाते.
♟‘शं नो वरुण’ (संस्कृत) हे या दलाचे घोषवाक्य आहे. 1612 साली ईस्ट इंडिया कंपनीने जहाजांच्या रक्षणासाठी ‘मरीन’ शाखा उघडली.
♟त्यानंतर, 1934 साली ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ या दलाची स्थापना केली. 1950 साली दलाला वर्तमान नाव प्राप्त झाले.
♟1971 साली भारत-पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा दिवस म्हणजेच 4 डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
________________________________
*जाहिरातीसाठी संपर्क :-* 9168390345
________________________________
👨🏻✈ *भारतीय तटरक्षक दलाविषयी*
🚣🏻♂ भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलानंतर तटरक्षक दल सर्वात छोटे सशस्त्र सैन्यदल आहे.
🚣🏻♂ दिनांक 18 ऑगस्ट 1978 रोजी भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली.
🚣🏻♂ सागरी आर्थिक क्षेत्रांची सुरक्षा, किनारी सुरक्षा,समुद्री सुरक्षा, समुद्री पर्यावरण संरक्षण या भारतीय तटरक्षक दलाच्या जबाबदार्या आहेत.
🚣🏻♂ या दलाकडून अवैध कारवाया, दहशतवाद, अवैध शस्त्रास्त्र व्यापार, अवैध मानवी व्यापार मासेमारी, तस्करी, अंमली पदार्थांचा व्यापार इत्यादी रोखण्यासाठी कार्यवाही केली जाते.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
0
Answer link
भारतीय नौदल (Indian Navy)
भारतीय नौदल हे भारतीय सशस्त्र दलाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे जगातील सर्वात मोठ्या नौदलांपैकी एक आहे. भारतीय नौदलाची स्थापना 1612 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने केली होती.
उद्देश:
- देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणे.
- भारताच्या व्यापारी जहाजांचे संरक्षण करणे.
- नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत करणे.
- इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे.
नौदल शस्त्रे आणि उपकरणे: भारतीय नौदलाकडे विमानवाहू युद्धनौका, विनाशिका, फ्रिगेट, पाणबुड्या आणि गस्ती नौकांसारखी अनेक आधुनिक शस्त्रे आहेत.
भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard)
भारतीय तटरक्षक दल (ICG) ही भारताची एक सागरी सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. याची स्थापना 1 फेब्रुवारी 1977 रोजी झाली.
उद्देश:
- भारताच्या सागरी सीमांचे संरक्षण करणे.
- समुद्रातील तस्करी आणि इतर गुन्हेगारी रोखणे.
- समुद्रातील प्रदूषण नियंत्रण करणे.
- नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत करणे.
तटरक्षक दलाची भूमिका: तटरक्षक दल समुद्रातील कायद्याची अंमलबजावणी करते आणि भारताच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करते.
अधिक माहितीसाठी: