
स्वातंत्र्यवीर सावरकर
1
Answer link
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इतिहासलेखनात 'सत्तावनचे स्वातंत्र्यसमर' लिहून त्यांनी राष्ट्रवादी इतिहास लेखनात मोलाचे योगदान दिले. हिंदुत्व (हा शब्दही त्यांनीच प्रचलित केला) या तात्विक सिद्धांताची प्रस्थापना केल्यानंतर सावरकर त्याच्या राजकीय अंमलबजावणीकडे वळले. त्यासाठी त्यांना मराठ्यांच्या इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागले. तेच त्यांचे 'हिंदुपदपातशाही' हे पुस्तक.