दोहे
9
Answer link
हा दोहा संत कबीर यांनी त्यांच्या अमृतवाणी मध्ये लिहिला आहे, ह्याचा अर्थ असा:
जर गुरु (शिक्षक) आणि गोबिंद (भगवान/ देव) एकत्र उभे राहिले तर मग कोणास प्रणाम करावे - गुरु किंवा गोबिंद? अशा परिस्थितीत, गुरूंच्या श्री चरणांकडे वाकणे चांगले आहे, कारण त्यांच्याच कृपेने आपल्याला देवाचे साक्षात्कार होते.
जर गुरु (शिक्षक) आणि गोबिंद (भगवान/ देव) एकत्र उभे राहिले तर मग कोणास प्रणाम करावे - गुरु किंवा गोबिंद? अशा परिस्थितीत, गुरूंच्या श्री चरणांकडे वाकणे चांगले आहे, कारण त्यांच्याच कृपेने आपल्याला देवाचे साक्षात्कार होते.
1
Answer link
भारत के 29 राज्यों के नाम.. *श्री. संत तुलसीदास* के इक दोहे में समाई हुई है। *राम नाम जपते अत्रि मत गुसिआउ।* *पंक में उगोहमि अहि के छबि झाउ।।* ----------------------!------------------ रा - राजस्थान ! पं- पंजाब म - महाराष्ट्र ! क- कर्नाटक ना - नागालैंड ! मे- मेघालय म - मणिपुर ! उ- उत्तराखंड ज - जम्मू कश्मीर ! गो- गोवा प - पश्चिम बंगाल ! ह- हरियाणा ते - तेलंगाना ! मि- मिजोरम अ - असम ! अ- अरुणाचल प्रदेश त्रि - त्रिपुरा ! हि- हिमाचल प्रदेश म - मध्य प्रदेश ! के- केरल त - तमिलनाडु ! छ- छत्तीसगढ़ गु - गुजरात ! बि- बिहार सि - सिक्किम ! झा- झारखंड आ- आंध्र प्रदेश ! उ- उड़ीसा उ - उत्तर प्रदेश !
Read more at: https://www.mymandir.com/p/bkt0h
Read more at: https://www.mymandir.com/p/bkt0h