Topic icon

व्यक्तिविशेष

0
जर असे घडले तर काय होईल, जर ससामध्ये शूरपणा आला तर?
उत्तर लिहिले · 8/1/2024
कर्म · 25
1

अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलुख आपला : छत्रपती शिवराय कंदहार पासून बर्मा पर्यंत आणि सियाचीन पासून

हिंद

महासागरा पर्यंत अखंड हिंदुस्तानचे स्वप्न सर्वप्रथम जरी कोणी पहिले असेल तर ते फक्त छत्रपती शिवरायांनीच.....

|| शिवराय मंत्र हा असे शक्तिदाता ||

अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलुख आपला : छत्रपती शिवराय

कंदहार पासून बर्मा पर्यंत आणि सियाचीन पासून

हिंद

महासागरा पर्यंत अखंड हिंदुस्तानचे स्वप्न सर्वप्रथम जरी कोणी पहिले असेल तर ते फक्त छत्रपती शिवरायांनीच ....

|| शिवराय मंत्र हा असे शक्तिदाता ||
उत्तर लिहिले · 19/8/2023
कर्म · 53710
0
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतासाठी खूप मोठे कार्य केले आहे. त्यांनी सर्व भारतीयांना समान अधिकार मिळतील असे भारताचे संविधान लिहिले, जातीभेद मिटवण्याचे काम केले, स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. प्रत्येकाला आपले बोलणे मांडण्याचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला, असे कित्येक उपकार बाबासाहेबांचे आपल्यावर आहेत आणि या उपकाराची जाणीव म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी करून त्यांचे उपकार आपण सर्व मानतो.
उत्तर लिहिले · 19/4/2023
कर्म · 18385
0

शिवाजी महाराजांना 'शिवकल्याण राजा' असे खालील कारणांमुळे म्हटले जाते:

  • लोकांच्या कल्याणासाठी शासन: महाराजांनी नेहमीच आपल्या प्रजेच्या कल्याणाला प्राधान्य दिले. त्यांनी शेतकर्‍यांसाठी, गरीबांसाठी आणि दुर्बळ घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या.
  • न्याय आणि समानता: महाराजांच्या राज्यात न्याय आणि समानतेला महत्व होते. त्यांनी जाती, धर्म किंवा लिंग या आधारावर कोणताही भेदभाव केला नाही.
  • प्रजाहितदक्षता: शिवाजी महाराजांनी नेहमी प्रजेला केंद्रस्थानी मानून राज्यकारभार केला. त्यामुळे ते 'प्रजाहितदक्ष' शासक ठरले.
  • आदर्श राज्य: महाराजांनी एक आदर्श राज्य निर्माण केले, जिथे लोकांना सुरक्षित आणि समृद्ध जीवन जगता आले. यामुळे ते 'शिवकल्याण राजा' म्हणून ओळखले जाऊ लागले.

या कारणांमुळे शिवाजी महाराजांना 'शिवकल्याण राजा' म्हटले जाते, कारण त्यांनी आपल्या राजवटीत लोकांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी कार्य केले.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440
0
दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते.
उत्तर लिहिले · 4/12/2022
कर्म · 5510
0

शिवाजी महाराजांबद्दल "अरेरे! त्या महाउस्ताही, मानी स्वधर्माभिमानी वीराकडून म्लेच्छांच्या धर्माचा नाश होत आहे", असे उद्गार औरंगजेबाने काढले.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440