6
Answer link
पुढील उत्तर पूर्णतः समाधान कारक नसेल कदाचित पण थोडी फार माहिती मिळत असेल तर पहा.....
★. वनस्पती तुपात खोबरेल तेलाचा बराच अंंश असतो आणि खरे म्हणजे वनस्पती तूप काहीसे चवदार लागते, ते त्यातल्या खोबरेल तेलाच्या अंशामुळेच लागते. ते घट्ट असते आणि त्यामुळे ते खाण्यास अयोग्य आहे असे आपण मानतो. कारण जे तेल सामान्य तपमानाला विरघळत नाही ते तेल खाणे म्हणजे हृदयविकाराला निमंत्रण, असे आपण समजत असतो. परंतु वनस्पती तुपातले खोबरेल तेल त्यात हायड्रोजन गॅस पास केलेला असतो, म्हणून घट्ट झालेले असते. वस्तुत: शुद्ध स्वरुपातले खोबरेल तेल असे धोकादायक नसते कारण ते सामान्य तापमानाला विरघळत असते.
★. वनस्पती तुपात खोबरेल तेलाचा बराच अंंश असतो आणि खरे म्हणजे वनस्पती तूप काहीसे चवदार लागते, ते त्यातल्या खोबरेल तेलाच्या अंशामुळेच लागते. ते घट्ट असते आणि त्यामुळे ते खाण्यास अयोग्य आहे असे आपण मानतो. कारण जे तेल सामान्य तपमानाला विरघळत नाही ते तेल खाणे म्हणजे हृदयविकाराला निमंत्रण, असे आपण समजत असतो. परंतु वनस्पती तुपातले खोबरेल तेल त्यात हायड्रोजन गॅस पास केलेला असतो, म्हणून घट्ट झालेले असते. वस्तुत: शुद्ध स्वरुपातले खोबरेल तेल असे धोकादायक नसते कारण ते सामान्य तापमानाला विरघळत असते.